दररोज पाणी पुरवठा करताना जलतरण तलावाचे आरक्षण कायम ठेवा – मिलिंद किर
रत्नागिरी :पाऊस सुरु झाला असून शीळ धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर रत्नागिरी शहराला 24 तास पाणीपुरठा करावा. त्याचबरोबर साळवी स्टॉप येथील
रत्नागिरी :पाऊस सुरु झाला असून शीळ धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर रत्नागिरी शहराला 24 तास पाणीपुरठा करावा. त्याचबरोबर साळवी स्टॉप येथील
रत्नागिरी : आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. 26/०६/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात जिल्हाधिकारी रत्नागिरी, श्री. एम. देवेंदर सिंह,
रत्नागिरी :बहुप्रतिक्षित मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे लोकार्पण होत आहे. आज २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकण
रत्नागिरी :शहरातील एसटी स्टँडसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना
रत्नागिरी:- मुसळधार सरींची बरसात झाल्यामुळे मोसमी पाऊस सुरू झाल्याचा आनंद झाला; पण रविवारी (ता. २५) रत्नागिरीत पूर्ण दिवस कोरडा गेला,
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात होत आहेत. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे.
रत्नागिरी:- हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा दुचाकीवरून
विजेच्या आवाजाने झाली बधीर रत्नागिरी :रत्नागिरीतील सैतवडे येथे घरावर वीज कोसळून एक महिला बधीर झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील प्रसिध्द असणाऱ्या आंबा घाटातील गायमुख येथील गणपती मंदिरावर डोंगरातील भलामोठा दगड पडल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी प्रवासी युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाने आज शनिवारी सकाळी आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी