Monday March 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

निवडणूक खर्च सादरीकरणासाठी ‘ट्रू वोटर’ ॲप अनिवार्य: शुभांगी साठे

रत्नागिरी:- निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी

बोकड खरेदीच्या आमिषाने ९७ हजारांची फसवणूक

रत्नागिरी : ऑनलाईन बोकड खरेदीच्या आमिषाने ९७ हजारांची फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजवान

चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय रंगीत तालीम

जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे, वेलदूर, कर्दे व वाल्मिकीनगर गावांचा समावेश रत्नागिरी : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात

घरात गणपती असताना दिवसरात्र मेहनत करून शहराला पाणी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून सत्कार

पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळेच शहराला लवकरात लवकर पाणी देणे शक्य झाले : मुख्याधिकारी तुषार बाबर रत्नागिरी : जॅक वेल पडल्याची

कोरे मार्गावर दिवाळी स्पेशल गाडी शुक्रवारपासून धावणार

रत्नागिरी: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुजरात सुरतजवळील उधना ते मंगळुरू अशी कोकण रेल्वेमार्गे धावणारी विशेष गाडी दि. 3

आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मेळावा

रत्नागिरी : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी ७

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विभागातून एसटीच्या २५ फेऱ्या रद्द

रत्नागिरी :मराठा आरक्षण आंदोलनामुळे सोलापूर, बीड जिल्हा बंद असून अन्य जिल्ह्यातही आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागातून अक्कलकोट,

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

रत्नागिरी विभागातून एसटीच्या २५ फेऱ्या रद्द रत्नागिरी :मराठा आरक्षण आंदोलनामुळे सोलापूर, बीड जिल्हा बंद असून अन्य जिल्ह्यातही आंदोलनाला हिंसक वळण

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेलयांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ रत्नागिरी, : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई

राजापूर तालुक्यातील सहा विद्यार्थी नासा- इस्त्रो भेटीसाठी पात्र

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमातून राजापूर तालुक्यातून निवड झालेल्या सहा पैकी तीन विद्यार्थ्यांची नासा व इस्त्रो

error: Content is protected !!