Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

पोलीस मुख्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि कोटपा २००३ विषयावरील कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (छत्रपती संभाजीनगर) आणि रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने

‘दि. बॅनियन’तर्फे मानसिक आरोग्याचा जागर

रत्नागिरी:मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘दि. बॅनियन’ संस्थेच्या रत्नागिरी शाखेने मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून

कोंडगाव येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी ः कोंडगाव मच्छीमार्केट-देवरुख येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ६३५ रुपयांची सहा लिटर दारु

नाणीज पंचायत गणातून राज्यातील पहिली बिनविरोध निवड

हातखंब्यात बंडखोरी; पालमंत्र्यांचे पीए निवडणूक मैदानात रत्नागिरी :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र

पोमेंडी येथे पाईपलाईन फुटल्यामुळे मिऱ्या शिरगावचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

रत्नागिरीहरचिरी धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पोमेंडी येथे फुटल्यामुळे मिऱ्या शिरगाव व अन्य गावांना होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार

विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः दिवटेवाडी (ता. राजापूर) येथील प्रौढाला चक्कर येऊन बेशुद्ध पडला. तात्काळ त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक

मनाला योग्य दिशा देण्यासाठी मनशक्तीची गरज:वैदेही रानडे

‘ यश शांतीसाठी न्यू वे’ उपक्रमाचे उद्घाटन संपन्न रत्नागिरी मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात माणूस स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे. मनशांती हरवत

‘श्रीमान’ कथासंग्रहाला माहेर साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

रत्नागिरी : प्रतिनिधीमाहेर संस्थेचा माहेर राज्यस्तरीय माहेर साहित्यरत्न पुरस्कार दुर्गेश आखाडे यांच्या ‘श्रीमान’ कथासंग्रहाला जाहिर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण दि.५

एकजूट दाखवत जिल्हा परिषद, पं. स. मध्ये मोठा विजय संपादन करूया – दीपक पटवर्धन

रत्नागिरी :राज्यात नगर परिषद, महानगर पालिकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले आहे. मागील काही वर्षात मोठी विकास कामे ग्रामीण भागात

error: Content is protected !!