सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची चाहूल; रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनारी पर्यटकांची अलोट गर्दी!
रत्नागिरी:२०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सरत्या वर्षातील शेवटचा सूर्यास्त डोळ्यांत साठवण्यासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध भाटे समुद्रकिनारी पर्यटकांचा महापूर लोटला आहे.