Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासात तक्रार दाखल करा

रत्नागिरी फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ कि.मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासात

जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकी अदृश्य

रत्नागिरी: रुग्ण, अपघातग्रस्तानांना तातडीची मदत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व पोलिस यांच्याकडून मिळते; मात्र येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय अधिकारी

आगामी निवडणुकांत मनसे आजमावणार ताकद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे पुर्ण ताकदीने लढणार आहे. या दृष्टीने पक्षाने आतापासूनच नियोजन सुरू केले

आशा सेविकांसाठी रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे मार्गदर्शन

रत्नागिरी:- येथील वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून चिपळूण आणि राजापूर तालुक्यात आशा सेविकांसाठी आरोग्य

बसणी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणूकीत शिवसेना ठाकरे गटाच्या समृद्धी मयेकर यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील बसणी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणूकीत शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या सौ समृद्धी समाधान मयेकर यांची

रत्नागिरी जिल्हयामध्ये लोकअदालतीमध्ये ३५१८१ प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे निकाली

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी. रत्नागिरी : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा

शौर्यवंदना तिरंगा रॕलीत सहभागी व्हा : पालकमंत्री डाॕ उदय सामंत

रत्नागिरी,- राष्ट्राची एकजूट, देशाभिमान व्यक्त करणे, सैन्याचे मनोबल वाढविणे आणि भारतीय सैन्याच्या पाठिशी एकजुटीने उभे राहण्यासाठी उद्या रविवार दि. ११

भाडेवाढीमुळे रत्नागिरी एसटी आगाराच्या उत्पन्नात वाढ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने नव्या वर्षात एसटीची भाडेवाढ करण्यात आली होती. या भाडेवाढीमुळे लाल परी मालामाल झाली

४ हजार ६३२ कासवांची पिल्ले गावखडीतून झेपावली समुद्रात

१५३ घरटी संरक्षित; १५ हजार ४४४ अंडी सुरक्षित पावस : ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीची गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये यावर्षीच्या

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

रत्नागिरी: बुधवारच्या पहाटे जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची दाणादाण उडलेली असतानाच गुरुवारी सकाळी 9 वा. आणि सायंकाळी 4.15 वा. पडलेल्या अवकाळी पावसामुळे

error: Content is protected !!