Saturday June 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांची जंगी मिरवणूक

रत्नागिरी राज्य मंत्रिमंडळाचे अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर उदय सामंत यांचा रत्नागिरीत रविवारी प्रथमच दौरा झाला. रत्नागिरी शहरात

अखेर जुन्या भाजी मार्केटची इमारतीवर हातोडा

रत्नागिरी : रत्नागिरी बाजारपेठेतील धोकादायक बनलेल्या जुन्या भाजी मार्केटची इमारत रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाने पाडली. शुक्रवारी या भाजी मार्केट इमारतीचे

बोट दुर्घटनाग्रस्तांना आरिफ बामणे ठरले समुद्रातील देवदूत

रत्नागिरी: गेटवे ऑफ इंडिया जवळ अरबी समुद्रात नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर

राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत स्वरा साखळकरला दोन सुवर्ण पदके

रत्नागिरी : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकर हिने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

जिंदाल कंपनीतील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी

जन आंदोलन छेडण्याचाही इशारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये

चिपळूण बसस्थानकाचे काम सहा वर्षे रखडले

आमदार शेखर निकम यांनी सभागृहाचे वेधले लक्ष चिपळूण: जिल्ह्यातील मध्यवर्ती चिपळूण बसस्थानकाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे

बुद्ध मूर्तीला हात जरी लावला तरी परिणाम भोगावे लागतील

भीम पँथर संघटनेचा इशारा; न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर रत्नागिरी: तालुक्यातील पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्याशेजारी थिबा राजा कालीन जागेचा मुद्दा पुन्हा

ख्रिसमस, नववर्षासाठी कोरे मार्गावर 48 विशेष रेल्वेगाड्या

रत्नागिरी: ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधीच तयारी करण्यात आली

गोळप-धोपटवाडी येथील विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील गोळप धोपडवाडी येथील महिलेने अज्ञात कारणातून विषारी द्रव्य प्राशन केले. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे दाखल केले

दोन कामगारांमध्ये वादातून खून; आरोपीस जन्मठेप

रत्नागिरी: चार वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथे दोन कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला होता. यातून राजू लक्ष्मण मोरे (42, रा.चिंचघर

error: Content is protected !!