Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मरीन चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल इम्रान कोंडकरी यांस आमदार शेखर निकम यांनी दिल्या शुभेच्छा

चिपळूण :चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे प्रेरणास्थान मर्चंट नेव्ही ऑफिसर श्री.इम्रानभाई कोंडकरी यांची मरीन चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल

दिवा-रत्नागिरी मेमू २ ऑक्टोबरपर्यंत धावणार

कोकण रेल्वे; अनारक्षित गाडीचा प्रवाशांना फायदा रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या जादा मेमू गाडीच्या फेऱ्या

तात्पुरत्या व्यवस्थेसाठीही चार दिवस प्रतीक्षा

रत्नागिरी:- शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ येथील जॅकवेल कोसळल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पालिकेकडून पर्यायी व्यवस्था सुरू आहे. नव्या

दर शनिवारी ३२ आजारांची मोफत तपासणी

आयुष्मान भव मोहीम ; गावपातळीवर नियोजन रत्नागिरी:- जिल्ह्यातील सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी “आयुष्मान भव” मोहीम हाती घेण्यात

लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

रत्नागिरी:- जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे ऑक्टोबर 2023 चा लोकशाही

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्याला अट्टल चोरट्यास गोव्यातून अटक

३९,२०० रुपये किमतीचे ४ मोबाइल हॅण्डसेट जप्त रत्नागिरी :रेल्वे प्रवासात प्रवाशांना लुटणाऱ्या अट्टल चोरट्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने

रत्नागिरी किल्ला येथील महिलांचा नगरपरिषदेवर हंडामोर्चा

रत्नागिरी: रत्नागिरीकरांचे पाणी संकट गंभीर होत असतानाच किल्ला परिसरातील अनेक नागरिक हंडा मोर्चा घेऊन पालिकेवर धडकले. पाणी द्या, पाणी द्या

खोल समुद्रात पाण्याला करंट; ५० टक्के नौका बंदरातच

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. तसेच बदललेल्या वातावरणाचा परिणाम खोल समुद्रात पाण्याला करंट

जिल्ह्याच्या खरीप पेरणी क्षेत्रात १५ हजार ७०० हेक्टरची घट

रत्नागिरी :नुकत्याच झालेल्या पिक पाहणी अहवालानुसार जिल्हयात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 55 हजार 271 हेक्टर इतकेच भरले आहे. खरिप हंगामामध्ये

खेड लोटे घाणेकुंजमधील अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या युवकाला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने दिली नवीन व्हिलचेअर

रत्नागिरी, : खेडमधील लोटे घाणेकुंजमधील युवकाला अपघातामुळे अपंगत्व आले. या युवकाला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने नवीन व्हिलचेअर दिली आहे. सतत

error: Content is protected !!