Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

अँड. दीपक पटवर्धन यांना ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडिया 2023 हा पुरस्कार घोषित

रत्नागिरी:- ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या75 व्या वर्षपरिपूर्ती निमित्ताने विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणार्यां व्यक्तिमत्वाना

दक्षिण कोरियातील काही कंपन्यांशी उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी केला करार

उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांचा दक्षिण कोरियातील दौरा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी लाभदायी ठरणार रत्नागिरी:महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत हे गेले तीन

आंबा – काजू प्रक्रिया उद्योगासह कुक्कुट, शेळी पालन, दूध उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करा

जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व यंत्रणांचे योगदान आवश्यक –जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, : आंबा- काजू प्रक्रिया, मत्स्यउत्पादनासह कुक्कुटपालन,

रत्नागिरी कॅरम लीग सिझन – ६ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेचे १३ ऑगस्टला आयोजन

रत्नागिरी:- उदय सामंत फाऊंडेशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित राज्य स्तरीय आमंत्रितांची रत्नागिरी कॅरम लीग सिझन ६ रविवार दि.

कोरेतील महिला प्रवाशाची हॅण्डबॅग लांबवली; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी :कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्याच्या पर्स चोरण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेतून प्रवास करताना झोपेत असलेल्या महिलेच्या डोक्याजवळ ठेवलेली हॅण्डबॅग

अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांचा कल व्यावसायिक शेतीकडे

उपजिल्हाधिकारी निशाताई कांबळे यांचे प्रतिपादन रत्नागिरी : जिल्ह्यातील लाल मातीतही विविध पिके घेण्यात येत असून अनेक महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून

टास्कसाठी पैसे भरायला सांगून रत्नागिरीतील एकाला ३० हजारांचा गंडा

रत्नागिरी : टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून टास्कसाठी पैसे भरायला सांगून रत्नागिरीतील एकाला ३०,७२० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार

मिरकरवाडा येथे तांडेलाचा बोटीवरुन पडून मृत्यू

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदर येथे मासेमारी बोटीवरील तांडेलाचा बोटीवरुन पडून मृत्यू झाला. ही घटना १० ऑगस्ट रोजी दुपारी १

महिला बचत गटांसाठी शुक्रवारी रानभाजी महोत्सव

रत्नागिरी:- माविम स्थापित लोक संचालित साधन केंद्रामधील महिला बचत गटांसाठी उद्या शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालय,

जिल्ह्यातील बंदर विकासासाठी ३७० कोटी मंजूर

रत्नागिरी:- कोकणच्या सागरी किनारपट्टीतील १८ मच्छीमारी बंदरांच्या परिपूर्ण विकासासाठी केंद्र सरकारने तब्बल ३५३९.८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यात

error: Content is protected !!