हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा
रत्नागिरी:- हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा दुचाकीवरून
रत्नागिरी:- हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा दुचाकीवरून
विजेच्या आवाजाने झाली बधीर रत्नागिरी :रत्नागिरीतील सैतवडे येथे घरावर वीज कोसळून एक महिला बधीर झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील प्रसिध्द असणाऱ्या आंबा घाटातील गायमुख येथील गणपती मंदिरावर डोंगरातील भलामोठा दगड पडल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी प्रवासी युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाने आज शनिवारी सकाळी आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी
भाजपचा व्यापारी मेळावा रत्नागिरी : भाजप हा शेठजींचा पक्ष मानला जातो. कारण व्यापारी वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. भाजप हा
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देउन करण्यात आले सन्मान मुंबई : ‘पत्रकारिता हे एक वृत्त आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार
रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षक नसल्यामुळे थोडी गंभीर स्थिती निर्माण झाली होती; परंतु या संदर्भात मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे लक्षात घेऊन पावसाळ्यापुर्वी आरवली ते वाकेड दरम्यान जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे
रत्नागिरी :तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनारा हवामानातील बदलामुळे बंद असला तरीही सायंकाळी सात वाजल्यानंतर अनेक पर्यटक समुद्रकिनारी जात असल्याचे निदर्शनास
रत्नागिरी :गेली ३२ वर्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था संस्थेची प्रगती गाथा, नवनवीन उच्चांकी आकडेवारी, कार्यविस्तार आणि २० जून ते २० जुलै