Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

दिव्यांग प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

खोटे प्रमाणपत्र सादर करणार्‍यांवर कारवाईचे शिक्षण आयुक्तांचे आदेश रत्नागिरी: शिक्षण विभागात दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या शिक्षक व कर्मचार्‍यांची फेरवैद्यकीय तपासणी

पावस लांजा मार्गावर ट्रकचा अपघात

रत्नागिरी : पावस-लांजा मार्गावरील वीर येथे आज दुपारी सुमारे 2.30 वाजता चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. केबल टाकण्यासाठी खणलेल्या

२६ धरणांसाठी ९०० कोटींचा निधी आवश्यक

लांजा, राजापूर मतदारसंघातील धरणांसाठी भूसंपादन शुन्य: आ. किरण सामंत रत्नागिरी लांजा, राजापूर या विधानसभा मतदारसंघात सुमारे २६ धरणांची कामे होणार

वेरळ अपघातप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा

खेड : तालुक्यातील वेरळनजीक रिक्षाला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक

आणिबाणीला 50 वर्षे पूर्ण; जिल्हाधिकारी कार्यालयात ‘संविधान हत्या दिवस’

रत्नागिरी, : आणिबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकशाहीच्या लढ्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करुन ‘संविधान हत्या दिवस’

रत्नागिरी शहरात खड्डे आणि मोकाट गुरांचा उपद्रव; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

रत्नागिरी: शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. या

सभागृह आगवेत बांधून फसवणूक, ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

प्रवीण कोळापटे : जिल्हाधिकारी, मंत्री यांना निवेदन रत्नागिरी, : तालुक्यातील हरचिरी-अहिल्यानगर ग्रामस्थांना आमदार निधीतून मंजूर झालेले सभागृह गावाबाहेर असलेल्या खासगी

आषाढी वारीबद्दल महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्यांनी भाष्य करू नये : अमृत गोरे

रत्नागिरी : पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन, वारा, पाऊस झेलत, पायी चालत असतात. ट्रॅफिक जॅम सोडाच पण

मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव, रत्नागिरी येथे वृक्षारोपण संपन्न

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव, रत्नागिरी येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये चार टप्प्यांमध्ये होणार

मुंबई :- राज्यात मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मागील तीन वर्षापासून महापालिका आणि जिल्हा परिषदांचा कारभार

error: Content is protected !!