Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

रत्नागिरी: रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत आदर्श हायस्कूल, कुरतडेच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत चमकदार

रत्नागिरी जिल्हा बँक अपहारातील 2 तोळे सोने हस्तगत

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून अपहार झालेल्या 50 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 2 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात शहर

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलची चमकदार कामगिरी

7 विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र रत्नागिरी (प्रतिनिधी): श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथील

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची मुंबई येथे बदली

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वाचा शासन आदेश जारी करत गट-अ मधील वैद्यकीय व आरोग्य सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या

५० लाखांच्या सोने चोरी प्रकरणी बँकेच्या शिपायाला पोलिस कोठडी

रत्नागिरी ः प्रतिनिधीजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण म्हणून ठेवलेले तब्बल 50 लाख रुपयांचे 504.34 ग्रॅम सोने चोरणार्‍या बँकेच्याच शिपायाला

वाहतुकीस अडथळा, चालकाविरोधात गुन्हा

मंडणगड : देव्हारे येथे सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा होईल, असे वाहन उभे करणाऱ्या संजय आत्माराम तांबे (५२, देव्हारे, बौद्धवाडी) याच्यावर

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी उत्साहात

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य आणि

महामार्गावर चालत्या टँकरच्या टाकीमधून एलपीजी गॅस ओव्हर फ्लो

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चरवेली ते कापडगाव दरम्यान जयगड ते कर्नाटक जाणाऱ्या एलपीजी

युवा महोत्सवातून रंगभूमीवर कोकणचे कलाकार- डॉ. नीलेश सावे

देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात रंगतोय युवा महोत्सव रत्नागिरी : युवा महोत्सवाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. पूर्वी अशी संधी सर्वाना मिळत

जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’

रत्नागिरीजिल्हाभरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाचा बुधवारी दिवसभर जोर ओसरला होता. त्यामुळे मंगळवारपर्यत इशारा पातळीच्या वर

error: Content is protected !!