Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोकणची पोरं हुश्शार; यावर्षीही राज्यात अव्वल

रत्नागिरी:- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ च्या परीक्षेत कोकण बोर्डने ९६.७४ टक्के गुण मिळवून राज्यातील नऊ विभागात

नृत्यार्पण डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित नृत्य शिबिर उत्साहात

रत्नागिरी : रत्नागिरीतील नृत्यार्पण डान्स अकॅडमीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भरतनाट्यम ya नृत्य प्रकाराचे शिबिर घेण्यात आले. ३ आणि

आरटीईच्या प्रवेशाकडे पालकांनी फिरवली पाठ

जिल्ह्यात २५७ तर रत्नागिरी तालुक्यात १२६ जागा रिक्तच रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पालकांनी आरटीईच्या मोफत शिक्षण संकल्पनेकडे पाठ फिरवले असल्याचे

बहुमताच्या जोरावर सरकारकडून सरळसरळ धमक्या: आमदार जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) कार्यकर्ता मेळावा रत्नागिरी : बहुमताच्या जोरावर सरकारकडून सरळसरळ धमक्या देण्यात येत आहेत, असा गंभीर आरोप

सायकलपटू मकरंद पटवर्धन यांचा सन्मान

रत्नागिरी ः पत्रकारिता, फोटोग्राफी आणि शेती अशा विविध विषयात मुशाफिरी करणारे मकरंद पटवर्धन यांनी तीन वर्षांपूर्वी सायकलिंग सुरू केले. त्याने

रत्नागिरी जिल्हा वकिली सेवा सहकारी संस्थेवर नवसंघाची भक्कम घडी

अध्यक्षपदी ॲड. रत्नदीप चाचले, उपाध्यक्षपदी ॲड. शशिकांत सुतार यांची बिनविरोध निवड रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा वकिली सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक

गणपतीपुळे-चाफे मार्गावर कार आणि दुचाकीची धडक; दोन जखमी, कार चालकावर गुन्हा

रत्नागिरी : गणपतीपुळे-चाफे रस्त्यावर रामरोड येथील एसटी पिकअप शेडजवळ झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना ३० एप्रिल २०२५

देवरुखमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी १ कोटी : पालकमंत्री डाॕ उदय सामंत

बावनदीवर धरण बंधारा बांधकामाचे भूमीपूजन रत्नागिरी, – देवरुख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये

२५ मे रोजी अनुभवता येणार शून्य सावली दिवस

मुंबई:-‘सावली कधीच आपली साथ सोडत नाही’ असे वारंवार सांगितले जात असले, तरी येत्या २५ मे रोजी काही मिनिटांसाठी सावली प्रत्येकाची

रत्नागिरीत ‘महाबोधी बुद्ध विहार’ मुक्तीसाठी 7 मे रोजी जनआक्रोश महामोर्चा!

रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीने बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कांसाठी भव्य जनआक्रोश महामोर्चा

error: Content is protected !!