Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शिवसेना मिरजोळे जिल्हापरिषद गटातर्फे उत्पन्न दाखला शिबीर संपन्न

रत्नागिरी: उद्योगमंत्री तथा पालकमंत्री माननीय ना. उदयजी सामंत यांच्या आदेशानुसार मिरजोळे जिल्हापरिषद गटातील मजगांव ग्रामपंचायत येथे उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी विशेष

आरे – वारे पॉईंट येथे पार्क केलेली फोर व्हिलर कोसळली समुद्रात

रत्नागिरी रत्नागिरीतील सर्वात फेमस असलेल्या आरे – वारे पॉईंट येथे बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. आरे – वारे पॉईंट येथे

किल्ले रत्नदुर्गवर स्वच्छता मोहीम

रत्नागिरी :- गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्यावतीने रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर नुकतीच मंगळवार २७ मे रोजी स्वच्छता मोहीम

मुंबई गोवा महामार्गावर बावनदी ते वांद्री चिखलाचे साम्राज्य, दुचाकी घासरून होताहेत अपघात

रत्नागिरी : गेले 5 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काँक्रीटीकरण चिखल साचल्याने

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडल शहराध्यक्ष श्री.परशुराम(दादा)ढेकणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात

महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने रुजू

रत्नागिरी : महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने यांनी आज (दि.२६ मे) रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत

लोकांमध्ये मिसळून काम करणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य: एसपी बगाटे

रत्नागिरी : पोलिसांची लोकाभिमुखता वाढली पाहिजे आणि लोकांमध्ये मिसळून काम करणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे नवे

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात एसटीला लेटमार्क

रत्नागिरी : पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यातच एसटी बसेस वेळेवर

error: Content is protected !!