Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावित मतदान केंद्राची पाहणी

रत्नागिरी, : नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2025अनुषंगाने प्रभाग क्रमांक 7 मधील नगरपरिषद शाळा क्र.15 (दामले विद्यालय) येथे प्रस्तावित मतदान केंद्रांची किमान

रत्नागिरीकरांनो, सावधान! जिल्ह्यात यलो अलर्ट; प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन

रत्नागिरी – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यासाठी येत्या तीन दिवसांकरिता म्हणजेच २७/१०/२०२५ ते २९/१०/२०२५ या कालावधीत

रत्नागिरीतील विविध क्षेत्रांसाठी गोवा शिपयार्डकडून २५ लाखाचा सीएसआर

ॲड.दीपक पटवर्धन यांचे प्रतिपादन रत्नागिरी: गोवा शिपयार्ड कंपनी ही शिप बिल्डिंग क्षेत्रातील पब्लिक लिमिटेड कंपनी असून संरक्षण मंत्रालया अंतर्गत काम

बुद्धविहाराच्या जागेच्या ताब्यासाठी बौद्धांचा एल्गार; रत्नागिरीत आंबेडकरी जनतेचा विराट मोर्चा

थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने आयोजन : आरपारच्या लढाईचा निर्धार रत्नागिरी: रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा राजा कालीन बुद्धविहाराची जागा

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार

विकासनिधीला कमतरता पडणार नाही :–पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील.

गणपतीपुळे समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

चिमुकला वाचला, पण वडील बेपत्ता गणपतीपुळे: निसर्गरम्य गणपतीपुळे समुद्राचा मोह दिवाळी पर्यटन हंगामात दोन कुटुंबासाठी जीवघेणा ठरला आहे. मोठ्या उत्साहाने

विषारी औषध प्राशन केलेल्या पौढाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार

पालकमंत्री डाॕ उदय सामंत सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी,  : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.सोमवार

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेसाठी गस्त

पोलिस अॅक्शन मोडवर ; मिरकरवाडा, तारांगणातही तपासणी रत्नागिरी : दिवाळीच्या सुटीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मोठ्या प्रमाणात

चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरीत २२ नोव्हेंबर रोजी रंगणार रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन

संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस,भाषामंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन रत्नागिरी,  : नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी

error: Content is protected !!