Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

भाटकरवाड्यात मध्यरात्री तीन दुचाकी जाळल्या, पोलिसांकडून कसून तपास सुरु

रत्नागिरी: शहरानजीकच्या भाटकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकी जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सातवे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सातवे मरणोत्तर देहदान करण्यात आले आहे. खेडी नाका येथील विमल शंकर पेडणेकर (वय –

दुर्दैवी! जन्मानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी नवजात बालकाचा मृत्यू

रत्नागिरी : जन्मानंतर अवघ्या चार दिवसांच्या एका नवजात बालकाचा रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ जून रोजी

साखरीनाटेत शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

राजापूर तालुक्यातील साखरीनाटे परिसरात एका शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवला. सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या काही जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान

दिव्यांग प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

खोटे प्रमाणपत्र सादर करणार्‍यांवर कारवाईचे शिक्षण आयुक्तांचे आदेश रत्नागिरी: शिक्षण विभागात दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या शिक्षक व कर्मचार्‍यांची फेरवैद्यकीय तपासणी

पावस लांजा मार्गावर ट्रकचा अपघात

रत्नागिरी : पावस-लांजा मार्गावरील वीर येथे आज दुपारी सुमारे 2.30 वाजता चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. केबल टाकण्यासाठी खणलेल्या

२६ धरणांसाठी ९०० कोटींचा निधी आवश्यक

लांजा, राजापूर मतदारसंघातील धरणांसाठी भूसंपादन शुन्य: आ. किरण सामंत रत्नागिरी लांजा, राजापूर या विधानसभा मतदारसंघात सुमारे २६ धरणांची कामे होणार

वेरळ अपघातप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा

खेड : तालुक्यातील वेरळनजीक रिक्षाला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक

आणिबाणीला 50 वर्षे पूर्ण; जिल्हाधिकारी कार्यालयात ‘संविधान हत्या दिवस’

रत्नागिरी, : आणिबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकशाहीच्या लढ्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करुन ‘संविधान हत्या दिवस’

रत्नागिरी शहरात खड्डे आणि मोकाट गुरांचा उपद्रव; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

रत्नागिरी: शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. या

error: Content is protected !!