Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

छायाचित्रकारांनी केली वायंगणी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता

रत्नागिरी : शहराजवळील वायंगणी या अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक बाटल्या, कचरा साचल्याने अस्वच्छता पाहायला मिळाली. याची दखल रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्सनी

अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील शेतकर्‍यांना मिळणार दोन दुधाळ जनावरांचा गट

रत्नागिरी :अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील शेतकरी लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराद्वारे उत्पादनाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रत्येक लाभार्थ्याला दोन दुधाळ जनावरांचा

पाच मतदारसंघात मोबाईल तहसील कार्यालय

उदय सामंत; नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही रत्नागिरी:- जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात अभिनव कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात पाच

गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर 350 रेल्वे चालवा

विनायक राऊत यांची मागणी रत्नागिरी:- गणेशोत्सवानिमित्त कोकणात गावी येणाऱ्या चाकरमानी, गणेशभक्तांच्या कोकण रेल्वे तिकीट बुकिंग बाबतच्या तक्रारींची शिवसेना (उद्धव बाळासाहेब

देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांबाबत अभिमान: मुख्यमंत्री

रत्नागिरी:- महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षमपणाने गृहमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस देशात

देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांबाबत अभिमान: मुख्यमंत्री

रत्नागिरी:- महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षमपणाने गृहमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस देशात

बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वलस्थानी

मुंबई:- फेब्रुवारी महिन्याअखेरीपासून मार्च महिन्यापर्यंत सुरु असणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षांचे निकाल जाहीर

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर कारवाई

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासाठी बसलेल्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सोमवार 22 मे रोजी

कोकण रेल्वेच्या तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट

रत्नागिरी:- कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. यंदा १९ सप्टेंबरला

रत्नागिरीच्या खाजगी रुग्णालयातील नर्सची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी: शहरातील एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या नर्सने आरोग्य मंदिर येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात खळबळ

error: Content is protected !!