Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

१० जूनपासून कोरेचे पावसाळी वेळापत्रक

रत्नागिरी ः पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या दहा वर्षांत रेल्वे सेवेत

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा “पतसंस्था आपल्या दारी” उपक्रम

रत्नागिरी: खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था गत चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हिचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटी करिता त्यांच्या जवळ

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ किनारपट्टी पासून हजार किलोमीटर दूर, कोकण किनारपट्टीला धोका नाही

या काळात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे ठरू शकते धोकादायक रत्नागिरी : खोल अरबी समुद्रात तयार होत असलेले ‘बिपरजॉय’ चक्री वादळ

तरुणाला मारहाण प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा – कोंडगाव येथे तरूणाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. सुशांत संजय

वडापाव विकून मुलांना शिकवले,मुलांनी मिळविले भरघोस यश

रत्नागिरी :वडिलांची वडापावची छोटीशी टपरी… आपण कष्ट सोसले मात्र आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे असा निर्णय घेत वडीलांनी रात्रंदिवस मेहनत

शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्यास आंदोलन करणार: विलास चाळके

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना कार्यमुक्त करु नये, असा निकष असतानाही 727 शिक्षक

रत्नागिरीतील रेल्वे रूळावर आढळला मृतदेह

रत्नागिरी :रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळून आल़ा. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास

भाट्ये खाडीतील गाळ काढण्यासाठी पावसाळ्यानंतरचा मुहूर्त

रत्नागिरी :भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळामुळे मच्छिमारांना संघर्ष करावा लागत आहे. याबाबत जमातुल मुस्लिमीन राजिवडा’ कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष

जिल्ह्यात पर्यावरण दिनी श्रमदान मोहीमेतून प्लास्टिक संकलन

रत्नागिरी :जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्रमदान मोहीमेतून प्लास्टिक संकलन आणि स्वच्छता सोमवारी (ता. 5) मोहिम जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाकडून

पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवड व संवर्धन जरुरी मा. व्ही आर जोशी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रत्नागिरी यांचे प्रतिपादन

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. व्ही. आर. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव

error: Content is protected !!