Sunday June 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे संयुक्त वार्षिक नेव्हल एनसीसी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

रत्नागिरी :  मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे दिनांक २९ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत संयुक्त वार्षिक एनसीसी

साळवी स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

शीळ धरणात २० जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

पाणी कपातीचे संकट टळले रत्नागिरी:रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या पाणीसाठ्याबाबत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली असून, सद्यस्थितीत शहरावर

रत्नागिरी पोलीस दलात बेल्जियन मालिनॉइस श्वान दाखल

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते झाले ‘लिओ’चे नामकरण रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात एका अत्यंत हुशार आणि

बीएसएनएल, एमटीएनएलच्या ७० हजार व्हीआरएस कर्मचाऱ्यांच्या लढ्याला मोठे यश

कोट्यवधींचा प्राप्तिकर परत मिळण्यास सुरुवात रत्नागिरी: केंद्र सरकारच्या ‘व्हीआरएस-१९’  योजनेअंतर्गत स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल (MTNL) मधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी

आसमंत फाउंडेशनकडून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या ग्रंथालयास मत्स्यविषयक पुस्तकांची भेट

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय आणि संबंधित तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व दर्जेदार ज्ञानसंपदा उपलब्ध व्हावी या उद्देशाने आसमंत फाउंडेशन

रत्नागिरीत पेट्रोल- डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपयांची वाढ

पेट्रोलचा १०८.५८ तर डिझेलचा ९५.०८ रुपये प्रतिलिटर भाव रत्नागिरी:गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक

पाटबंधारे कार्यालयाजवळ प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनचालक हैराण, नियंत्रणासाठी यंत्रणा गायब

रत्नागिरी:- शहरातील पाटबंधारे कार्यालयाजवळ गुरुवारी सायंकाळी अचानक प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या मार्गावर

भावेश चव्हाणचे बारावी परीक्षेत दैदीप्यमान यश; मिळवले ९७.२० टक्के गुण

रत्नागिरी:केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रत्नागिरीच्या सुपुत्राने आपली चमक दाखवली आहे. लातूर येथील संत तुकाराम नॅशनल

स्वगणना १००% पूर्ण करणारे ‘दळवटणे’ रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव

रत्नागिरी: जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. स्वगणना

error: Content is protected !!