Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार

विकासनिधीला कमतरता पडणार नाही :–पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील.

गणपतीपुळे समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

चिमुकला वाचला, पण वडील बेपत्ता गणपतीपुळे: निसर्गरम्य गणपतीपुळे समुद्राचा मोह दिवाळी पर्यटन हंगामात दोन कुटुंबासाठी जीवघेणा ठरला आहे. मोठ्या उत्साहाने

विषारी औषध प्राशन केलेल्या पौढाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार

पालकमंत्री डाॕ उदय सामंत सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी,  : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.सोमवार

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेसाठी गस्त

पोलिस अॅक्शन मोडवर ; मिरकरवाडा, तारांगणातही तपासणी रत्नागिरी : दिवाळीच्या सुटीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मोठ्या प्रमाणात

चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरीत २२ नोव्हेंबर रोजी रंगणार रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन

संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस,भाषामंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन रत्नागिरी,  : नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी

मराठा आरमाराची शान! छत्रपती नगर येथे ३० फूट लांब ‘विजयदुर्ग’ साकारला

श्री शिवशंभु मित्र मंडळाच्या ३० हून अधिक सदस्यांची पंधरा दिवस अहोरात्र मेहनत; शिवप्रेमींची गर्दी रत्नागिरी: श्री शिवशंभु मित्र मंडळाने यंदाच्या

बालगृहामध्ये दिवाळी आनंदात

रत्नागिरी,  : जिल्ह्यातील बालगृहामध्ये यंदाची दिवाळी आनंदात, उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस.

बुद्धविहार होणारच! विरोधकांना भीम युवा पँथरचे आव्हान

रत्नागिरी: तालुक्यातील थिबाराजाकालीन बुद्धविहाराच्या विकासकामासंदर्भात निर्माण झालेल्या वादावर ‘भिम युवा पँथर’ या संघटनेने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आंदोलनाचा इशारा रत्नागिरी : मिऱ्या- कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी

error: Content is protected !!