Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

घरामध्ये पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : शहरातील धनजीनाका येथे राहत्या घरामध्ये पाय घसरुन पडलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महमद मिरासाब शेख (६०, रा. धनजीनाका,

आरजू’च्या संचालकांविरुद्ध न्यायालयात १५ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

रत्नागिरी : रोजगाराची सुवर्णसंधी अशी जाहिरातबाजी करत अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरजू टेकसोल कंपनीच्या संचालकांविरुद्ध न्यायालयात १५ हजार पानांचे दोषारोपपत्र

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन ; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण

तटरक्षक जवानाचे प्रसंगावधान, आगीवर मिळविले नियंत्रण

रत्नागिरी : येथे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल राजभोग येथे दिनांक 24 जुलै रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीवर तटरक्षक जवानाच्या प्रसंगावधानामुळे आगीवर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा रुग्णालयाला मिळाले 30 डॉक्टर्स

राजापूर आणि कामथे येथे होणार सोनाग्राफी सेंटर – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी : जिल्ह्यातील कामथे आणि राजापूर या ठिकाणी सोनोग्राफी

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील वळके-पाली येथील महिलेने राहत्या घऱी इनफिल्ड नावाचे विषारी औषध प्राशन केले. तात्काळ उपचारासाठी तिला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात

रत्नागिरी ते दिवा पॅसेंजर दादरपर्यंत न्यावी, अन्यथा रेल रोको आंदोलन

कोकणी प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला इशारा रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावरील धावणार्‍या रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांना आदेश

कळझोंडी धरणाचा पंप बंद पडल्याने भर पावसाळ्यात 28 गाव पाण्या पासुन वंचित

रत्नागिरी: तालूक्यातील कळझोंडी धरणातुन 28 गावांना पाणीपुरवठा होतो, याधरणाच्या कामासाठी डिसेंबर 2023 नंतर पाणीपूरवठा बंदच होता, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय

महा-ईसेवा केंद्र व सेतू मधील नागरिकांची गैरसोय कमी होण्यासाठी त्वरित उपाय योजना व्हाव्यात-सतेज नलावडे

रत्नागिरी : शासनाकडून विविध लोक कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आल्या असून त्याची कागदपत्रे पूर्ण करणे व शाळेचे विविध दाखल्यांसाठी सेतू

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अतिप्रसंग

रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये एक तरुणीने एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रत्नागिरी

error: Content is protected !!