Friday June 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

“माविम”तर्फे गणपतीपुळे येथे बचत गट प्रदर्शन

५५ गटांचा सहभाग : विदेशी पर्यटकांची भेट, शहरात बचतगटांना कायमस्वरूपी गाळे रत्नागिरी : राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभाग अंतर्गत रत्नागिरी

शिवाजी विद्यापीठातील 72 सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला पुन्हा वेग

रत्नागिरी : अकृषक विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या भरतीवरील बंदी राज्यपाल कार्यालयाने नुकतीच उठवली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील 72 सहायक

उमरे धरणातील पाणीसाठा घटला दिवसाआड पाणी ; दहा गावांची पाण्यासाठी वणवण

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील तेलीवाडी तलावाला भगदाड पडल्याने गेली दोन वर्ष उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेवर अवलंबून असणाऱ्या दहा गावांना पाणीटंचाईचा सामना

साप्ताहिक कोकण मीडियाला मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

रत्नागिरी : मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रत्नागिरीच्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला

*संकेता सावंत यांच्या खेळाडूंचे सुयश

तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन एक्झाम उत्तीर्ण रत्नागिरी – अभ्युदय नगर, नाचणे रोड येथील संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील पाच खेळाडूंनी

महायुती सरकार विरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे तीन मार्च रोजी लाक्षणिक उपोषण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावेत, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची मागणी रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ

केरळ येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः रेल्वे प्रवासात श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय

ऐन परीक्षेच्या काळात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी; विद्यार्थ्यांसह पालक संतप्त

रत्नागिरी – येथील मारुती मंदिर ते मध्यवर्ती एसटी स्टँड या दरम्यान रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम चालू असल्याने मारुती मंदिर ते माळनाका

स्वातंत्र्यवीरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

‘सागरा प्राण तळमळला’ रत्नागिरीकरांचा भरभरुन प्रतिसाद रत्नागिरी,:- स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक

लेझीम, ढोल, पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिनास प्रारंभ

भाषा जगवायची असेल तर तिचा वापर वाढवावा : कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर रत्नागिरी,:- पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोल, लेझीमच्या संगतीने

error: Content is protected !!