Friday March 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील सात विद्यार्थांसह तीन प्राध्यापकांचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड.

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी डॉ. संजय भावे यांनी दिल्या शुभेच्छा रत्नागिरी :डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जागतिक

मरीन चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल इम्रान कोंडकरी यांस आमदार शेखर निकम यांनी दिल्या शुभेच्छा

चिपळूण :चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे प्रेरणास्थान मर्चंट नेव्ही ऑफिसर श्री.इम्रानभाई कोंडकरी यांची मरीन चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल

दिवा-रत्नागिरी मेमू २ ऑक्टोबरपर्यंत धावणार

कोकण रेल्वे; अनारक्षित गाडीचा प्रवाशांना फायदा रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या जादा मेमू गाडीच्या फेऱ्या

तात्पुरत्या व्यवस्थेसाठीही चार दिवस प्रतीक्षा

रत्नागिरी:- शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ येथील जॅकवेल कोसळल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पालिकेकडून पर्यायी व्यवस्था सुरू आहे. नव्या

दर शनिवारी ३२ आजारांची मोफत तपासणी

आयुष्मान भव मोहीम ; गावपातळीवर नियोजन रत्नागिरी:- जिल्ह्यातील सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी “आयुष्मान भव” मोहीम हाती घेण्यात

लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

रत्नागिरी:- जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे ऑक्टोबर 2023 चा लोकशाही

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्याला अट्टल चोरट्यास गोव्यातून अटक

३९,२०० रुपये किमतीचे ४ मोबाइल हॅण्डसेट जप्त रत्नागिरी :रेल्वे प्रवासात प्रवाशांना लुटणाऱ्या अट्टल चोरट्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने

रत्नागिरी किल्ला येथील महिलांचा नगरपरिषदेवर हंडामोर्चा

रत्नागिरी: रत्नागिरीकरांचे पाणी संकट गंभीर होत असतानाच किल्ला परिसरातील अनेक नागरिक हंडा मोर्चा घेऊन पालिकेवर धडकले. पाणी द्या, पाणी द्या

खोल समुद्रात पाण्याला करंट; ५० टक्के नौका बंदरातच

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. तसेच बदललेल्या वातावरणाचा परिणाम खोल समुद्रात पाण्याला करंट

जिल्ह्याच्या खरीप पेरणी क्षेत्रात १५ हजार ७०० हेक्टरची घट

रत्नागिरी :नुकत्याच झालेल्या पिक पाहणी अहवालानुसार जिल्हयात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 55 हजार 271 हेक्टर इतकेच भरले आहे. खरिप हंगामामध्ये

error: Content is protected !!