Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन आरडाओरडा करत धिंगाणा करणार्या सहा जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही

मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेला रस्ता, खड्ड्यांची नोंद वर्ल्ड बुकात होईल: एस. एम. देशमुख

रत्नागिरी :महामार्गा वर पडलेले खड्डे मोजायचे ठरवले तर शक्य होणार नाही, आणि हे सर्व खड्डे आणि सर्वात रखडलेला महामार्ग म्हणून

करबुडे येथील चिरेखाणीवर चोरी करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी :तालुक्यातील करबुडे येथील चिरेखाणीवरील डिझेल आणि इतर लोखंडी सामान असा एकूण 82 हजार रुपयांचा मुददेमाल लांबवणार्‍या 4 संशयितांना ग्रामीण

रेल्वे स्टेशन सुशोभित करण्याबरोबरच कोकणात रेल्वे गाड्या वाढवा, गाव विकास समितीचे अध्यक्ष: उदय गोताड यांची मागणी

रत्नागिरी:- कोकणातील रेल्वे स्टेशन सुशोभित करून कोकणवासीयांच्या रेल्वे समस्या सुटणार नाहीत तर या भागातील नागरिकांना प्रवासासाठी रेल्वे गाड्या वाढविल्या पाहिजेत

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब

मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत पत्रकार उठवणार आवाज

कोकणातील पत्रकारांचे बुधवारी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन रत्नागिरी :मुंबई – गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे तात्काळ भरावेत आणि गेली 12

पोलिस कर्मचाऱ्याला बॅटरीवरील व्हीलचेअर प्रदान

जाणीव फाउंडेशन, डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे योगदान रत्नागिरी : कोरोना काळ असो वा कोणताही सण, समारंभ पोलिसांच्या योगदानामुळे सामान्य माणूस

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत ३ दिवसाच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत हे ३ दिवसाच्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून यावेळेस त्यांनी भारतातील दक्षिण कोरियातील राजदूत सन्मा.अमित

जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्‍यांनी उतरवला एक रुपयात पीक विमा

रत्नागिरी :प्रधानमंत्री पीक विमा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक रुपयात पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्‍यांनी लाभ

जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्‍यांनी उतरवला एक रुपयात पीक विमा

रत्नागिरी:प्रधानमंत्री पीक विमा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक रुपयात पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्‍यांनी लाभ घेतला

error: Content is protected !!