Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीत वकिलांसाठी मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. १७ जानेवारी

चक्कर आलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी ः चक्कर येवून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा

आशा,गटप्रवर्तक महिलांना ६५ वर्षांपर्यंत काम द्या, अन्यथा पेन्शन द्या

आशा कर्मचाऱ्यांची आज जिल्हा परिषदेवर धडक रत्नागिरी :राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २००५ पासून कार्यरत असलेल्या आशा व गटप्रवर्तक महिलांना

दारू समजून विषारी औषध प्यायल्याने वृध्दाचा मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील एका व्यक्तीचा विषारी औषध प्यायल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाराम सिताराम घाटे

आसमंत फाउंडेशन’चा आजपासून सागर महोत्सव

कांदळवन बोट सहल ; समुद्रकिनारा अभ्यासफेरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन रत्नागिरी,: आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे अंबर हॉल येथे १५ ते १८ जानेवारीदरम्यान सागर

प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उप अधीक्षक मोजणीसाठी स्वतः शेतात

रत्नागिरी, : – प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उप अधीक्षक नरेंद्र गोरे हे मोजणीसाठी स्वतः शेतात उतरले आहेत. माहे जानेवारी

फ्लिपर्संना टॅग लावलेली ऑलिव्ह रिडले कासवगुहागर समुद्रकिनाऱ्यावर घरट्यांसाठी परतले

रत्नागिरी, :  राज्याच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या सागरी कासव संवर्धन प्रयत्नांचे यश अधोरेखित करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटनेत, एक मादी ऑलिव्ह रिडले

खेडशी येथे कार- दुचाकीचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथे बुधवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास भरधाव कारने आपल्या पुढील दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत

‘मेढा’च्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रस्ताव द्यावेत – जिल्हाधिकारी

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न रत्नागिरीशासनाच्या सौर ऊर्जा प्रकल्पांर्गत इमारती हरीत करण्याच्या उद्देशाने सर्व विभागाने आपले सौर ऊर्जा प्रस्ताव

रत्नागिरी पोलीस दलाचे ‘मिशन १७’; ५० हजार वृद्धांची सुरक्षा आता पोलिसांच्या हाती

रत्नागिरी: नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे आणि पोलीस व जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक वृद्धिंगत व्हावे, यासाठी रत्नागिरी

error: Content is protected !!