Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ५ कोटी

काम वेगात होणार ; संपूर्ण इमारत वातानुकूलित रत्नागिरी :पालिकेच्या नवीन इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. चौदा कोटीच्या अद्ययावत इमारतीसाठी पाच

खासदार विनायक राऊत उद्या घेणार आंदोलनकर्त्यांची भेट.

रत्नागिरी :राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला व पुरुष रखरखत्या उन्हात उष्णतेचे प्रमाण वाढत असतानाही

पोलिसांच्या दडपशाहीचा पत्रकारांनी केला निषेध

रत्नागिरी : प्रस्तावित रिफायनरीच्या माती परीक्षणाच्या कामाला विरोध करीत आज ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले. आज सकाळपासून येथील वातावरण तापले होते.

शिवी दिल्याच्या रागातून गवळीवाडा येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

रत्नागिरी:शहरातील गवळीवाडा येथे शिवी दिल्याच्या रागातून तरूणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना 19 एप्रिल

परशुराम घाट आजपासून 16 दिवसांसाठी पाच तास बंद

पर्यायी वाहतूक कळंबस्ते-चिरणी मार्गे रत्नागिरी:मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. मंगळवार 25 एप्रिल 2023 पासून परशुराम घाटातील वाहतूक दोन

तस्करी करणाऱ्या बाेटीवर बाणकाेट येथे कारवाई; सोळा जणांना अटक

रत्नागिरी:- शेळ्या, मेंढ्यांची तस्करी करणाऱ्या बाेटीवर बाणकाेट (ता. मंडणगड) किनारपट्टीपासून ७५ नाॅटिकल मैल अंतरावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून शुक्रवारी (२१ एप्रिल)

जर प्रत्येक गावाने गाव विकास समितीचे व्हिजन राबवले तर गावे अधिक सुजलाम सुफलाम होतील – मुझम्मील काझी

संगमेश्वर:- श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकरवाडी आयोजित वार्षिक सत्यनारायणाची पूजा नुकतीच संपन्न झाली.या वेळी मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

खारघर येथील श्री सदस्यांच्या मृत्यूची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा: हुसेन दलवाई

रत्नागिरी :खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी भर दुपारी खुल्या मैदानात राज्य सरकारने सोहळा आयोजित केला

बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अपघात

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्यात येत आहे. याठिकाणी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आज सकाळी

शिक्षक वर्गाचे प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी: पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी: शिक्षक वर्ग जो महाराष्ट्राला, देशाला घडवतो त्यांचे प्रश्न सोडविणे, ही आमची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा

error: Content is protected !!