Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सावकारीतून जमिन व्यवहारात 22 लाखांची फसवणूक; सावकारासह वकिलावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: जमिनीचे खरेदीखत न करता 22 लाख 72 हजार रुपये स्वीकारत फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरीतील सावकारासह एका वकिलाविरोधात शहर पोलीस ठाण्यात

माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा

रत्नागिरी: माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आणि पुतण्यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदार

बांधकाम व्यवसायिकांकडून बांगलादेशी घूसखोरांचा वापर

चिपळूण: अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणार्‍या आरोपीला पकडले असून तो बांगलादेशी असल्याचे पुढे आले आहे. मात्र,

बंड्या साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

रत्नागिरी:- शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख म्हणनू सतरा वर्षे काम केले. आता दुसऱ्याला संधी मिळावी ही प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे कोणतेही कारण

मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा कांदळवन स्वच्छता कार्यक्रमात सहभाग

रत्नागिरी : दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी वनक्षेत्रपाल कांदळवन रत्नागिरी या कार्यालयाने आयोजित केलेल्या कांदळवन स्वच्छता कार्यक्रमामध्ये मत्स्य डॉ. बाळासाहेब

कोकणी माणसाला झुंज देत टिकून राहण्याची सवय

रघुजीराजे आंग्रे यांचे मराठा महासंमेलनाच्या सांगता सोहळ्यात प्रतिपादन रत्नागिरी : कोकणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. परिस्थितीबरोबर झुंज देत टिकून राहण्याची सवय

निवळी येथे महामार्गावर बर्निंग कारचा थरार

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात

जिल्ह्यात यावर्षी साडेआठ हजार बंधार्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी: ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही लोकसहभागातून आतापर्यंत जिल्ह्यात 2

वाळूतून मिळणाऱ्या महसुलात मोठी घट

बेकायदेशीर वाळू उपशाचा परिणाम; नव्या सरकारच्या धोरणाकडे लक्ष रत्नागिरी : शासनाचे नवे वाळू धोरण, बेकायदेशीर वाळू उपसा, मागे पडलेली लिलाव

मुंबई – गोवा महामार्ग सोळा वर्षांनंतरही अपूर्णच

रत्नागिरी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहीलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सहा वर्षात पूर्ण झाले, मात्र मुंबई- गोवा महामार्गाचे काम 16 वर्षे

error: Content is protected !!