Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

गोवंशाची वाहतूक करणारे दोघेजण रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने खानु येथे गस्तीदरम्यान गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर ग्रामीण पोलिस

पुरातत्व विभागाच्या अभियंत्यांनी घेरा यशवंत गडाच्या पडझड झालेल्या कामाची केली पाहणी

रत्नागिरी: – राजापूर तालुक्यातील साखरी नाटे, नाटे भागात असलेल्या ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या पडझड झालेल्या कामाची रत्नागिरीतील पुरातत्व विभागाच्या अभियंत्यांनी आज

मिरकरवाडा येथे अमली पदार्थासह आंबेशेत येथील तरुणाला अटक

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची कारवाई रत्नागिरी रत्नागिरी शहरातील अमली पदार्थ विक्रीचा बीमोड करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरातील

खाकीचा धर्म पाळून एकोप्यासाठी प्रयत्न : नितीन बगाटे

रत्नागिरी : आमचा धर्म खाकी हाच आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाताना एकोप्यासाठी प्रसंगी कठोर होऊन कर्तव्य करणार असे प्रतिपादन

रत्नागिरीत गोमांस प्रकरणी नेपाळीसह तिघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : शहरातील एकता मार्गावरील यशोदा अपार्टमेंट येथे गोमांसाचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी एका महिला आरोपीसह तिघांविरोधात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने करण्यात आली वृक्षारोपण

रत्नागिरी : जागतिक पर्यायावर दिनानिमित्त ५ जून २०२५ रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा. आ. रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी केलेल्या

शेतघराला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील रफिक रज्जाक नाकाडे यांच्या शेतघराला शाॅर्टसर्किटमुळे सोमवारी (दि.२ जून) मध्यरात्री आग लागली. शेतघरात ठेवलेले साहित्य

जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी चार कारवाया २ लाख ३६ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

चार जणांना अटक रत्नागिरी खेड पोलिस ठाणे यांनी आपल्या हद्दीत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी कुवारबाव येथे ३१ मे

हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वाणी, भाविक गुरव, भा.गुरव* *पोटजातींमधील संभ्रम दूर करणारा अहवाल प्रांतांनी दोन महिन्यात पाठवावा

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची सूचना रत्नागिरी, : हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वैश्य वाणी, वाणी हे सर्व एकच आहेत आणि भाविक गुरव,

भाट्ये किनार्‍यावर चायनिज शिंपल्यांचा महापूर

शिंपले मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी रत्नागिरी रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर मागील ४० वर्षांमध्ये प्रथमच चायना शिंपल्यांचा मोठा “समुद्री खजिना” सापडला

error: Content is protected !!