Monday June 16, 2025

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 3 पर्यटकांचा मृत्यू; 25 वाहून गेले

पुण्यात: मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील इंद्रायणी नदीजवळील पूल कोसळला. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 ते

नीलेश सांबरे शिवसेनेत दाखल

रत्नागिरी : जिजाऊ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाण्यात शिवसेना

242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं

अहमदाबाद विमानतळाजवळ भीषण अपघात अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे.

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, – राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा

एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांसंबंधीत मांडलेल्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा करणार

मंत्री नितेश राणे यांची ग्वाही, सिंधुदुर्ग येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकार परिषेदेच्या वतीने करण्यात आले अभिवादन सिंधुदुर्ग

रोह्यात 16 वर्षीय मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

रोहा : रोहा तालुक्यात वर्षभरापूर्वी झालेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी आता पोलिसांनी कठोर भूमिका घेत पाच जणांवर

बारावीचा निकाल जाहीर; राज्यात पुन्हा कोकणाची बाजी

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका

प्रतीक्षा संपली, उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर होणार आहे. मंडळातर्फेत

राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर

जहाज उद्योगांविषयीचे धोरण ठरवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा मुंबई, : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत

error: Content is protected !!