Thursday April 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा पुन्हा एकदा फटका

राजापूर:- तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्री राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा पुन्हा एकदा फटका पडला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच अर्जुना नदीने

आरजू’च्या संचालकांविरुद्ध न्यायालयात १५ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

रत्नागिरी : रोजगाराची सुवर्णसंधी अशी जाहिरातबाजी करत अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरजू टेकसोल कंपनीच्या संचालकांविरुद्ध न्यायालयात १५ हजार पानांचे दोषारोपपत्र

लांजा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 34 ग्रामपंचायतींना विकासकामांकरिता 3 कोटी 40 लाख

शहरासाठी 5 कोटी देण्याचा निर्णय – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : जिल्हा नियोजन समितीमधून लांजा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 34 ग्रामपंचायतींना

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन ; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण

तटरक्षक जवानाचे प्रसंगावधान, आगीवर मिळविले नियंत्रण

रत्नागिरी : येथे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल राजभोग येथे दिनांक 24 जुलै रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीवर तटरक्षक जवानाच्या प्रसंगावधानामुळे आगीवर

खेड बाजारपेठेत पाणी शिरुन पूरस्थिती; एनडीरफ तैनात

रत्नागिरी:- जिल्ह्यातील खेड -दापोली तालुक्याला पावसाने गेले दोन दिवस चांगलेच झोडपून काढले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा रुग्णालयाला मिळाले 30 डॉक्टर्स

राजापूर आणि कामथे येथे होणार सोनाग्राफी सेंटर – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी : जिल्ह्यातील कामथे आणि राजापूर या ठिकाणी सोनोग्राफी

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील वळके-पाली येथील महिलेने राहत्या घऱी इनफिल्ड नावाचे विषारी औषध प्राशन केले. तात्काळ उपचारासाठी तिला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात

रत्नागिरी ते दिवा पॅसेंजर दादरपर्यंत न्यावी, अन्यथा रेल रोको आंदोलन

कोकणी प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला इशारा रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावरील धावणार्‍या रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांना आदेश

काजळी नदी किनारी भागातील गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत

रत्नागिरी:- तालुक्याच्या काजळी नदीच्या पट्टयातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या विजेचा लपंडाव

error: Content is protected !!