Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

गुहागर मतदारसंघावर भगवा फडकवणार : रामदास कदम

खेड : गुहागर मतदारसंघातील कोणत्याही गावकऱ्यांला यापुढे विकास निधीसाठी कोणाच्याही घरी जाण्याची गरज नाही. त्यांच्या गावचा विकास करण्यासाठी मी सक्षम

भाजप हा परिवार, इथे प्रत्येकाचा सन्मान: चित्रा वाघ

चिपळूण : भाजप पक्ष हा परिवार आहे. या परिवारात प्रत्येकाचा सन्मान केला जातो. हा शब्द भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा चव्हाण

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी6 ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर

मुली व महिलांनी शिबीराचा लाभ घेण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन रत्नागिरी : 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पाली

रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरणाची पायाभरणी

प्रवाशांना मिळणार विमानतळावरील वातावरण -रविंद्र चव्हाण रत्नागिरी, : विमानतळावरील वातावरणाप्रमाणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तशा वातावरणाचा अनुभव आला पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 1235 कोटींच्या कामांना मंजुरी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 1235 कोटींच्या कामांना तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 1921 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र

कासव विणीच्या हंगामात तीन किनाऱ्यांची भर

रत्नागिरी:- रत्नागिरीतील कासव विणींच्या किनाऱ्यांंमध्ये भर पडली आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या कासव विणीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन किनाऱ्यांवर

धामणसें हटवाडी पुलाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले भूमीपूजन

भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शनपुलाचे काम वेळेत पूर्ण होणार रत्नागिरी : धामणसें हटवाडीतील पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांची समस्या दूर होईल. नागरिकांना पुलाच्या वापरासोबत

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे३ मार्चला श्री गजानन सायकल रॅली

रत्नागिरी : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त येथील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवार दि. 3 मार्च रोजी नाचणे पॉवरहाऊस येथील श्री

आरवली येथे गडनदी पात्रात बुडून प्रौढाचा मृत्यू

संगमेश्वर : तालुक्यातील आरवली गुरववार्डी येथे गडनदी पात्रात बुडून कर्नाटक येथील ५७ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या

राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

मुंबई :राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात होत आहे. यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. ५ हजार

error: Content is protected !!