Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

काजळी नदी किनारी भागातील गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत

रत्नागिरी:- तालुक्याच्या काजळी नदीच्या पट्टयातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या विजेचा लपंडाव

कळझोंडी धरणाचा पंप बंद पडल्याने भर पावसाळ्यात 28 गाव पाण्या पासुन वंचित

रत्नागिरी: तालूक्यातील कळझोंडी धरणातुन 28 गावांना पाणीपुरवठा होतो, याधरणाच्या कामासाठी डिसेंबर 2023 नंतर पाणीपूरवठा बंदच होता, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय

महा-ईसेवा केंद्र व सेतू मधील नागरिकांची गैरसोय कमी होण्यासाठी त्वरित उपाय योजना व्हाव्यात-सतेज नलावडे

रत्नागिरी : शासनाकडून विविध लोक कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आल्या असून त्याची कागदपत्रे पूर्ण करणे व शाळेचे विविध दाखल्यांसाठी सेतू

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अतिप्रसंग

रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये एक तरुणीने एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रत्नागिरी

मिरजोळे येथे दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी ः शहरातील मिरजोळे-पाटीलवाडी येथे पोलिसांनी हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ५५० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली.

रत्नागिरीसह सिधुदुर्ग जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’

रत्नागिरी:- गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपल्यानंतर मंगळवारी पावसाचा जोर ओसरला. तरी अधूनमधून मध्यम ते जोरदार सरींचे सातत्य मात्र

गोवा शिपयार्डने स्वतः निर्माण केलेल्या महाकाय त्रिपुट शिपच्या जलावरण समारंभास पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचं भाग्य लाभल : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : गोवा शिपयार्डने भारतीय नौदलासाठी तयार केलेल्या महाकाय शिपचे जलावरण आज गोव्याचे राज्यपाल मा. श्रीधर पिल्लयी यांच्या प्रमुख उपस्थितीत

तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी, सामाजिक जबाबदारी ठेवून सर्वांनी उच्चाटनासाठी काम करावे : पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी पडत आहे. हे कटुसत्य जाणून घेऊन सर्वांनी सामाजिक जबाबदारी घेऊन अंमली पदार्थांच्या विरोधात,

भाट्ये पुलावरून उडी मारत वकिलाची आत्महत्या

रत्नागिरी:- ‘माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूममेटची, मी राहत

गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्प कलामंचतर्फे यमुनाबाई खेर ट्रस्ट संस्थागौरव पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : अलीकडेच अमृत (७५ वर्षे) महोत्सव साजरा करणाऱ्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालयात हजारो विद्यार्थी खेड्यापाड्यातून येऊन

error: Content is protected !!