Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मुंबई गोवा महामार्गावर बावनदी ते वांद्री चिखलाचे साम्राज्य, दुचाकी घासरून होताहेत अपघात

रत्नागिरी : गेले 5 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काँक्रीटीकरण चिखल साचल्याने

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: दोन कंटेनरची समोरासमोर धडक, दोघे गंभीर जखमी

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्तेघाटाच्या पायथ्याशी, वेरळ येथील स्वरूप धाब्याजवळ आज संध्याकाळी दोन कंटेनरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडल शहराध्यक्ष श्री.परशुराम(दादा)ढेकणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, – राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा

महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने रुजू

रत्नागिरी : महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने यांनी आज (दि.२६ मे) रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत

कडवई गावातील महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी पोलिसांकडे कठोर कारवाईची ग्रामस्थांकडून मागणी

संगमेश्वर : कडवई गावात घडलेल्या एका निघृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बानू फ.

लोकांमध्ये मिसळून काम करणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य: एसपी बगाटे

रत्नागिरी : पोलिसांची लोकाभिमुखता वाढली पाहिजे आणि लोकांमध्ये मिसळून काम करणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे नवे

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात एसटीला लेटमार्क

रत्नागिरी : पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यातच एसटी बसेस वेळेवर

error: Content is protected !!