Monday April 13, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

तटरक्षक जवानाचे प्रसंगावधान, आगीवर मिळविले नियंत्रण

रत्नागिरी : येथे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल राजभोग येथे दिनांक 24 जुलै रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीवर तटरक्षक जवानाच्या प्रसंगावधानामुळे आगीवर

खेड बाजारपेठेत पाणी शिरुन पूरस्थिती; एनडीरफ तैनात

रत्नागिरी:- जिल्ह्यातील खेड -दापोली तालुक्याला पावसाने गेले दोन दिवस चांगलेच झोडपून काढले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा रुग्णालयाला मिळाले 30 डॉक्टर्स

राजापूर आणि कामथे येथे होणार सोनाग्राफी सेंटर – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी : जिल्ह्यातील कामथे आणि राजापूर या ठिकाणी सोनोग्राफी

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील वळके-पाली येथील महिलेने राहत्या घऱी इनफिल्ड नावाचे विषारी औषध प्राशन केले. तात्काळ उपचारासाठी तिला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात

रत्नागिरी ते दिवा पॅसेंजर दादरपर्यंत न्यावी, अन्यथा रेल रोको आंदोलन

कोकणी प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला इशारा रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावरील धावणार्‍या रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांना आदेश

काजळी नदी किनारी भागातील गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत

रत्नागिरी:- तालुक्याच्या काजळी नदीच्या पट्टयातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या विजेचा लपंडाव

कळझोंडी धरणाचा पंप बंद पडल्याने भर पावसाळ्यात 28 गाव पाण्या पासुन वंचित

रत्नागिरी: तालूक्यातील कळझोंडी धरणातुन 28 गावांना पाणीपुरवठा होतो, याधरणाच्या कामासाठी डिसेंबर 2023 नंतर पाणीपूरवठा बंदच होता, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय

महा-ईसेवा केंद्र व सेतू मधील नागरिकांची गैरसोय कमी होण्यासाठी त्वरित उपाय योजना व्हाव्यात-सतेज नलावडे

रत्नागिरी : शासनाकडून विविध लोक कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आल्या असून त्याची कागदपत्रे पूर्ण करणे व शाळेचे विविध दाखल्यांसाठी सेतू

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अतिप्रसंग

रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये एक तरुणीने एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रत्नागिरी

मिरजोळे येथे दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी ः शहरातील मिरजोळे-पाटीलवाडी येथे पोलिसांनी हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ५५० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली.

error: Content is protected !!