Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

धरणात पोहताना सर्पदंश होऊन एकाचा मृत्यू

चिपळूण :- कळवंडे धरणावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुंबई – घाटकोपर येथील एका व्यक्तीला पाण्यातच तीनवेळा सर्पदंश होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु

रत्नागिरी :राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यात किंवा दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता व्यक्त

तात्पुरत्या शिक्षकांना आठ दिवसांतच केले कामावरून कमी

पालकमंत्री सामंत यांच्या आदेशाने दिल्या होत्या नेमणुका, स्थानिकांतून संताप रत्नागिरी :जिल्हा बदलीमुळे जिल्ह्यातील जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते.

तात्पुरत्या शिक्षकांना आठ दिवसांतच केले कामावरून कमी

पालकमंत्री सामंत यांच्या आदेशाने दिल्या होत्या नेमणुका, स्थानिकांतून संताप रत्नागिरी :जिल्हा बदलीमुळे जिल्ह्यातील जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते.

महाराष्ट्र चेंबरच्या आमंत्रित सदस्यपदी दिनार भिंगार्डे, स्वीकृत सदस्यपदी पराग पानवलकर

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले निवडीचे पत्र मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या कार्यकारिणी समितीच्या

सावर्डे खोतवाडीसाठी ८४ कोटींचे धरण

२१३ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार सावर्डे:- जलसंधारण विभागाकडून सावर्डे येथे ३४०० दलघन मीटर साठवण क्षमतेचे धरण उभारण्यात येणार आहे. त्यासाठी

महिला बचत गटांसाठी रत्नागिरीत डब्ल्यू- २० परिषद

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे १५ जुलैला आयोजनरत्नागिरीतील बचत गटांच्या समन्वयक, सदस्य होणार सहभागी रत्नागिरी : भारताकडे जी- २० गटाचे

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन

रत्नागिरी: खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ५ वा. वार्षिक अहवाल प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. गेली ४ वर्षे

एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फाउंडेशन ऑफ इंडिया रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची निवड

रत्नागिरी :एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी एड.प्रशांत जाधव यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन

जिल्ह्यात २११ दरडग्रस्त गावांवर विशेष लक्ष

प्रशासन सज्ज ; अतिदुर्गम भागात विशेष सतर्कता रत्नागिरी :जिल्ह्यात गेल्या 18 वर्षांपासून पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढत आहे. डोंगराळ

error: Content is protected !!