शिक्षणातून सामाजिक विषमता दूर करा; ‘गोगटे-जोगळेकर’च्या पदवीदान समारंभात डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचे आवाहन
रत्नागिरी: “शिक्षणाने समाजात बदल घडवण्याची ताकद आहे. शिक्षणाकडे केवळ पदवी मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता, समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम