Sunday July 12, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सोमेश्वर येथील नदीत प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथील नदीवर प्रातर्विधी करण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना सोमवार 5 फेब्रुवारी रोजी

सोमेश्वर येथील नदीत प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथील नदीवर प्रातर्विधी करण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना सोमवार 5 फेब्रुवारी रोजी

मनसे रत्नागिरी शहर आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

रत्नागिरी :महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे रविवारी नगरपरिषद उद्यान, नरहर वसाहत येथे आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू समारंभास शहरातील महिलांचा

रत्नागिरी बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. विलास पाटणे विजयी

रत्नागिरी:- रत्नागिरी बार असोशिएशनच्या निवडणुकीत तब्बल शंभर मताधिक्य घेवून अध्यक्षपदीं ॲड विलास पाटणे विजयी झाले. यापूर्वी संघटनेचा ॲड पाटणे यांनी

मिनाल नाखरेकर यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त कृतज्ञता समारंभ संपन्न

अ. के. देसाई हायस्कूलच्या १९९४/९५ बॅचकडून आयोजन रत्नागिरी:- मराठा मंदिर अ. के.देसाई हायस्कूल चे शिक्षक रत्नागिरीतील उत्कृष्ट कबड्डीपटू ते मराठी

मारुती मंदिर ते जेलनाका आज एकदिशा मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद

रत्नागिरी:- श्री विठ्ठल मूर्तीच्या अनावरणासाठी सुमारे तीन हजार वारकरी येणार असून त्यांची दिंडी मारुती मंदिर ते शिर्के उद्यान, माळनाका अशी

सिध्देश शिवलकर यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहिर प्रवेश

रत्नागिरी :शिवसेना रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत, शिवसेना नेते श्री किरण सामंत व श्री सुदेश मयेकर यांच्या नेतृत्वावर

लक्ष्य फाउंडेशनच्या आयोजनातून कारगील युद्धाची कथा उलगडली वीर योद्ध्यांच्या मुलाखतीतून…

लक्ष फाऊंडेशनच्या प्रमुख सौ.अनुराधा प्रभूदेसाई यांच्या ओघवत्या वाणीतून झाले सादरीकरण. रत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरमधील व समुद्रसपाटीतून १९००० फूट उंच,

खवले मांजर तस्करीप्रकरणी एकास जामीन मंजूर

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिरासमोर खवले मांजर तस्करीप्रकरणात सहभाग असलेल्या अनिल धोंडिराम जाधव (नागाव-महाड, जि. रायगड) यास येथील

येणाऱ्या निवडणुकीत जनता गद्दार ना त्यांची जागा दाखवून देईल – भाई जगताप

रत्नागिरी :राम मंदिर उदघाटन असो की 1 फेब्रुवारीला झालेले बजेट असो यामुळे 25 मेपर्यंत मोदी सरकार राहील की नाही ही

error: Content is protected !!