Monday July 13, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्ह्यातील धरण प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई

जलाशय, तलाव, नदी, पाणी साठ्यांवर जाण्यास बंदी रत्नागिरी :जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे करण्यात आली असून या ठिकाणी अनधिकृत

रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे उन्हाळी प्रदर्शनाला दिमाखदार सुरवात

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे पर्यटक, रत्नागिरीकरांसाठी टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित महिला बचत गट, महिला उद्योगिनींनी उत्पादित केलेल्या

करबुडे फाटा येथे रिक्षा पलटी होऊन चालक ठार

रत्नागिरी :तालुक्यातील करबुडे-उक्षी मार्गावर रिक्षा पलटी होऊन चालक ठार झाल्याचे घटना बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. निलेश रेवाळे (भोके,

जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली

रत्नागिरी:- गतवर्षी कोकणात जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि त्यानंतरच्या परतीची सरीही अत्यल्प होती. त्यामुळे यंदा

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कोकण विभागीय वधुवर सूचक मेळावा

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कोकण विभागीय भंडारी समाज वधुवर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २५

नाणीज येथे गावठी दारु विक्रीवर पोलिसांची धाड

रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज येथील घडशीवाडीच्या जंगलमय भागात पोलिसांनी विनापरवाना हातभट्टीच्या दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत हातभट्टीची ७ लिटर

सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून काळजी घ्यावी: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्याला असणारी निसर्ग वादळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. नगरपरिषदेने साईड पट्ट्या युध्दपातळीवर कराव्यात. शहर परिसरात सुरु

20 उपद्रवी माकडांना पकडण्यात वन विभागाला यश

रत्नागिरी:- प्राण्यांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे तसेच फळबागांचे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामीण भागांमधून येत असताता. असाच एक प्रकार

बनावट साेने ठेवून बँकेची फसवणूक प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

रत्नागिरी:- खाेटे साेने ठेवून बँका आणि पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश झाल्यानंतर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा समाेर आला आहे. बँक

18 ते 65 वयोगटासाठी अवघ्या 755 रुपयांमध्ये पंधरा लाखाचा पोस्टाचा अपघाती विमा

रत्नागिरी,: पत्रव्यवहार, पैशांचे व्यवहार याव्यतिरिक्त विविध योजना व 755 रुपयांमध्ये पंधरा लाखांचा अपघाती विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांचे

error: Content is protected !!