Sunday July 12, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

राज्यातील बसस्थानकासाठी ६०० कोटींचा निधी

रत्नागिरी:- राज्यातील १९३ एसटी बसस्थानकांसाठी एमआयडीसीकडून ६०० कोटी रुपयांचा निधी खर्च होतं आहे. आपले बसस्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची

ठेववृद्धी मासाची सांगता भरभरून होऊ दे अॕड.दिपक पटवर्धन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद च्या ठेव वृधिमासाची आज सांगता होत असताना पहिल्या तासातच १५लाखांच्या ठेवी विविध शाखांतून जमा झाल्या आहेत.

रेल्वे रुळाच्या चाव्या चोरणाऱ्या दोन संशयित महिलांना जामीन

रत्नागिरी:कोकण रेल्वे मार्गावरील रुळावर असणाऱ्या लोखंडी चाव्यांची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा महिलांची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात

धामणसे येथे आईच्या नावाने ५०० झाडांचे वितरण

मन की बातमधील संदेशानुसार नगरसेवक उमेश कुळकर्णी यांचा उपक्रम रत्नागिरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या

जिल्हास्तरीय स्वच्छता आदरातिथ्य समितीवर रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांची निवड

रत्नागिरी : केंद्र शासन स्तरावरून स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग इन हॉस्पीटॅलिटी फॅसिलिटीबाबत अमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

धामणसे ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांना वह्यावाटप

रत्नागिरी : धामणसे गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. यापुढेही शाळांच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण

नवनिर्माण हाय’मध्ये दुमदुमला विठू नामाचा गजर

रत्नागिरी : ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ या आरतीबरोबरच ‘माऊली माऊली’, ‘ विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला’, ‘विठ्ठल विठ्ठल जय

औसवाल नगर ते उद्यम नगर रस्ता एखादा मोठी घटना घडण्याची बघतोय वाट

रत्नागिरी: रत्नागिरी शहरा जवल असलेल्या औसवाल नगर ते उद्यम नगर रस्ता हा गेल्या कित्येक वर्षापासून जैसे थे या परिस्थितीत आहे.

रत्नागिरीत लवकरच भंडारी महाअधिवेशन होणार : आशिष पेडणेकर

रत्नागिरी रत्नागिरी : भंडारी समाजातील ग्रामीण टॅलेंटचा शोध घेवून त्यांना पुढे आणण्याचे काम रत्नागिरी तालुका भंडारी समाजाने करायला हवे. आजच्या

खारवी समाज पतसंस्थेची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न

रत्नागिरी: एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे हे ब्रीद वाक्य घेऊन आर्थिक क्षेत्रात आघाडी घेऊन काम करणा-या संस्थेची दिनांक १४ जुलै २०२४

error: Content is protected !!