Wednesday July 8, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्प कलामंचतर्फे यमुनाबाई खेर ट्रस्ट संस्थागौरव पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : अलीकडेच अमृत (७५ वर्षे) महोत्सव साजरा करणाऱ्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालयात हजारो विद्यार्थी खेड्यापाड्यातून येऊन

शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा; व्यापारी महासंघाची मागणी

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवरून वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. याचा परिणाम येथील व्यापारावर

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत वाढ; १३५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

रत्नागिरी :इंग्रजी शाळांच्या तुलनेत कमी भौतिक सुविधा असूनही दिवसेंदिवस मराठी शाळांची गुणवत्ता वाढलेली दिसत आहे. यावर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य

संगमेश्वरातील सोनगिरीत भूस्खलन, घरावर दरड कोसळून लाखोंचे नुकसान

रत्नागिरी : येथील मुश्ताक कापडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी पंडितवाडी येथे घराच्या बाजूला असलेल्या

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गणपतीपुळे रिसॉर्ट उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात अव्वल

रत्नागिरी:- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गणपतीपुळे रिसॉर्ट उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे. गतवर्षी या रिसॉर्टच्या ८० सुटमधून (खोल्या) ४ कोटी

जिल्ह्यातील ७० हजार ५५० बालकांची आरोग्य विभागाकडून तपासणी

रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गेल्या महिन्यात राबवण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवड्यात जिल्ह्यातील 70 हजार 550 पाच वर्षाखालील बालकांची

कै.मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा २३ व २४ ऑगस्टला रंगणार

रत्नागिरी : महाराष्ट्रातील मानाची, नामांकित आणि चार दशकांची दीर्घ परंपरा लाभलेली कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २३ व

रत्नागिरी शहरवासीयांना लवकरच प्रायोगिक तत्त्वावर होणार 24 तास पाणीपुरवठा

रत्नागिरी : नवीनच टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या लाईनच्या माध्यमातून रत्नागिरी नगर नगरपरिषद प्रायोगिक तत्त्वावर पावसाळ्यामध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या संदर्भात नियोजन

राज्यातील बसस्थानकासाठी ६०० कोटींचा निधी

रत्नागिरी:- राज्यातील १९३ एसटी बसस्थानकांसाठी एमआयडीसीकडून ६०० कोटी रुपयांचा निधी खर्च होतं आहे. आपले बसस्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची

ठेववृद्धी मासाची सांगता भरभरून होऊ दे अॕड.दिपक पटवर्धन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद च्या ठेव वृधिमासाची आज सांगता होत असताना पहिल्या तासातच १५लाखांच्या ठेवी विविध शाखांतून जमा झाल्या आहेत.

error: Content is protected !!