Friday July 10, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी

महावितरणकडून लाभ व तक्रारी नोंदवण्यासाठी ‘ऊर्जा’ चॅटबॉट ॲप

रत्नागिरी : महावितरणच्या विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी महावितरणने ‘ऊर्जा’ चॅटबॉट विकसित केले आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व

रत्नागिरी परिसरातील एटीएममध्ये खडखडाट

रत्नागिरी: गणेशोत्सवात आलेले चाकरमानी आणि पर्यटकांमुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली आहे. दुपारी रत्नागिरी शहरातील गाडीतळ परिसरातील एटीएममध्ये खडखडाट होता.

चाकरमान्यांचा कोकणाकडे प्रवास अद्यापही सुरू; गाड्या सात तासापर्यंत विलंबाने

रत्नागिरी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा कोकणाकडील प्रवास अजुनही सुरुच आहे. गणपती आगमनाला न आलेले चाकरमानी गौरी पुजन आणि विसर्जनावेळी दाखल होतात. त्यामुळे

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळामध्ये सभासद नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आव्हान

रत्नागिरी : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अआणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळामध्ये सभासद नोंदणीबाबतचे कामकाज उप प्रादेशिक परिवहन

विजेचा खांब कोसळून दुचाकी वरील दोघेजण जखमी

चालत्या दुचाकी वर विजेचा खांब कोसळून दोघेजण जखमी रत्नागिरी : शहरातील पऱ्याची आळी येथे रस्त्यावरून जाणाऱ्या चालत्या दुचाकी वर विजेचा

अडीच लाख चाकरमानी एसटीने कोकणात दाखल

रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आपापल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या पाच दिवसांत

महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

रत्नागिरी : छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे या मागणीसाठी

शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचे निधन

रत्नागिरी: शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचं सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या

लांज्यात भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

लांजा: पावसाने दहा ते पंधरा दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे भातशेती गारठली

error: Content is protected !!