Wednesday July 8, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

वीज कर्मचारी यांच्या कामाप्रति अशीही संवेदनशीलता

सामाजिक कार्यकर्त्या, माजी सभापती सौ संजना माने यांचा अभिनव उपक्रम रत्नागिरी: कोकणात सध्या परतीच्या पावसाला मागील काही दिवसांपासून सुरुवात झाली

रत्नागिरीत आज बाळासाहेब मानेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दि. 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. कोल्हापूर येथे महालक्ष्मी मातेचे

रत्नागिरी मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी:- सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एका अपक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये आठ उमेदवारी

पक्षनिष्ठा ठरली श्रेष्ठ…. उदय बने यांची माघार ठाकरे सेनेमध्ये नवचैतन्य

रत्नागिरीत रंगणार धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत रत्नागिरी : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांची पक्षनिष्ठा श्रेष्ठ ठरली असून,

आंबा घाटात ट्रक पलटी; वाहतूक ठप्प

साखरपा: कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा (ता. शाहूवाडी) घाट उतरताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. रविवारी (दि.३)

दिवाळी सुटीसाठी गणपतीपुळे किनारा सज्ज

रत्नागिरी: तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेले गणपतीपुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.या निमित्ताने गणपतीपुळे

उद्धव ठाकरे मंगळवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

रत्नागिरी: शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या मंगळवारपासून (दि. ५ नोव्हेंबर) प्रचार दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. पहिल्या दिवशी ते रत्नागिरी

जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. 3 नोव्हेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी 24

भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची मोहीम

रत्नागिरी: दिवाळीनिमित्त विविध खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ

जिल्ह्यातील लढतींचे 4 नोव्हेंबरला होणार चित्र स्पष्ट

रत्नागिरी: नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये जिल्ह्यातील एकूण 45 नामनिर्देशनपत्र वैध तर 10 नामनिर्देशन पत्र अवैध ठरली, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी

error: Content is protected !!