Wednesday July 8, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

राज्यातील पहिले थ्रीडी मल्टीमिडिया लेझर शो चे दालन रत्नागिरीत

नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच होणार खुले रत्नागिरी शहराचे पर्यटन वाढावे यासाठी तारांगण, छ.संभाजी महाराज पुतळा, श्री विठुरायाचा पुतळा ही कामे मार्गी

तुळसणी येथील तरुणाच्या अपघाती मृत्यूने मुकादम कुटुंबावर दुःखाचा डोंगर

धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल संगमेश्वर : तालुक्यातील तुळसणी येथील एका उमद्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरासह मुकादम

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४ वर्षात चारजणांचा मृत्यू

चार वर्षांत १९ जणांवर प्राणघातक हल्ले; नातेवाइकांना ९८ लाखाची भरपाई रत्नागिरी: जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक

स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला सलग १० व्या वर्षी बँको ब्लू रिबन सन्मान घोषित

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला २५० ते. ३५० कोटी ठेव वर्गा मध्ये ब्लू रिबन सन्मान घोषित झाला आहे. सलग

रत्नागिरी डी मार्ट समोर सीएनजीच्या टँकरमधील वायू गळती

रत्नागिरी : शहरातील टी आर पी येथे असलेल्या डी मार्ट समोरील रस्त्यावर शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका सी. एन.

चंपक मैदान येथून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला बेड्या

रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदानाजवळच्या रस्त्यावर उभी करुन ठेवलेली दुचाकी चोरुन नेणाऱ्या संशयिताला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस

चंपक मैदान येथून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला बेड्या

रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदानाजवळच्या रस्त्यावर उभी करुन ठेवलेली दुचाकी चोरुन नेणाऱ्या संशयिताला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस

जानेवारीत तिसऱ्या सागर महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : सलग तिसऱ्या वर्षी जानेवारीत आसमंत सागर महोत्सवाचे आयोजन केले आहे. व्याख्याने, खारफुटी, सागरकिनारा सहल, खाडीमध्ये बोटीतून भ्रमंती असे

काजळी नदीपात्रात मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील चांदेराई येथील काजळी नदीच्या पात्राशेजारी झाडीझुडपात बसून मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

सहा कोटी ८० लाखाचा विमा लाभांश प्रलंबित

फळपीक विमा योजना; १५०० आंबा-काजू बागायतदार वंचित रत्नागिरी: बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर होणाऱ्या परिणामांचा फटका बागायतदारांना होऊ नये यासाठी केंद्र

error: Content is protected !!