Monday July 13, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

वायू गळती बाधित 33 जण पुन्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरी: जेएसडब्ल्यू वायू गळती प्रकरणी बाधित विद्यार्थ्यांना अद्यापही त्रास सुरू असून, रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसह एकूण 33 जणांना पुन्हा खासगी

चंपक मैदान येथे अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रत्नागिरी: रत्नागिरी शहराजवळील उद्यम नगर भागात चंपक मैदानाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे मिऱ्या नागपूर रोडचे काम सुरू आहे.

रत्नागिरी शहरात रात्री अचानक गॅसच्या वासाने नागरिकात घबराट

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप, जे.के.फाईल कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात गॅसचा वास येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

जिंदल पोर्ट येथे चौकशी समितीची पाहणी

रत्नागिरी: जिंदल पोर्ट भागातील एलपीजी फॅसिलिटी युनिटमधून झालेल्या वायुगळतीच्या चौकशीसाठी सोमवारी चौकशी समितीने जिंदल कंपनीच्या पोर्ट विभागात जाऊन पाहणी केली

बाष्टे कंपाऊंड येथे विहिरीत पडलेल्या पाड्याला जीवदान

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पटवर्धन वाडीतील बाष्टे कंपाऊंड मधील विहिरीत पाडा पडल्याचे भाजपा किसान मोर्चाचे प्रसाद बाष्टे यांच्या रविवारी सकाळी

स्वगृही सेवा संस्थेतर्फे केळ्ये येथे उभारणार सुसज्ज वृद्धसंकुल

समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव येथे गेली आठ वर्षे वृद्धांसाठी कार्यरत असलेल्या स्वगृही सेवा संस्थेने

जिंदल कंपनीने गॅसची वाहतूक करणारे ट्रक पार्किंग अन्यत्र हलवावे

मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे यांची मागणी रत्नागिरी वायु गळतीमुळे जयगड माध्यमिक विद्यामंदिरमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्रास झाला असून जिंदल पोर्टने तेथील गॅसची

लायन्स क्लब, मिरजोळे ग्रामपंचायतीमार्फत पाडावेवाडी येथे वनराई बंधारा

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी तसेच मिरजोळे ग्रामपंचायत यांच्यामार्फत “पाणी आडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेतून आज (१४ डिसेंबर) पाडावेवाडी येथे

जिंदल कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात उबाठा करनार जन आंदोलन

रत्नागिरी, : जिंदल कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. 70 मुलांना वायू गळतीचा त्रास झाला तरी माणुसकी या नात्याने कंपनीने साधी

दिशान्तर संस्थेचा अन्नपूर्णा प्रकल्प ठरतोय लक्षवेधी

चिपळूण : दिशान्तर संस्थेच्या अन्नपूर्णा प्रकल्पातून शेतकरी महिलांचे सक्षमीकरण आणि त्यायोगे त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण यशस्वीपणे साध्य होत आहे. या

error: Content is protected !!