Friday July 10, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत स्वरा साखळकरला दोन सुवर्ण पदके

रत्नागिरी : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकर हिने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

जिंदाल कंपनीतील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी

जन आंदोलन छेडण्याचाही इशारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये

चिपळूण बसस्थानकाचे काम सहा वर्षे रखडले

आमदार शेखर निकम यांनी सभागृहाचे वेधले लक्ष चिपळूण: जिल्ह्यातील मध्यवर्ती चिपळूण बसस्थानकाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे

बुद्ध मूर्तीला हात जरी लावला तरी परिणाम भोगावे लागतील

भीम पँथर संघटनेचा इशारा; न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर रत्नागिरी: तालुक्यातील पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्याशेजारी थिबा राजा कालीन जागेचा मुद्दा पुन्हा

ख्रिसमस, नववर्षासाठी कोरे मार्गावर 48 विशेष रेल्वेगाड्या

रत्नागिरी: ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधीच तयारी करण्यात आली

गोळप-धोपटवाडी येथील विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील गोळप धोपडवाडी येथील महिलेने अज्ञात कारणातून विषारी द्रव्य प्राशन केले. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे दाखल केले

दोन कामगारांमध्ये वादातून खून; आरोपीस जन्मठेप

रत्नागिरी: चार वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथे दोन कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला होता. यातून राजू लक्ष्मण मोरे (42, रा.चिंचघर

बॅकेकडे तारण ठेवलेल्या इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश; सहा जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः बॅकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या इमारतीचे मुख्य दरवाजाचे कुलप तोडून सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ करुन घरात अनाधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या सहाजणांविरुद्ध

अनेक शाळा परिसरात यलो लाईन कागदावरच

रत्नागिरी: शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळा परिसरात कोटपा कायदा फाट्यावर बसवत पानटपर्‍यांवर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. शाळा-महाविद्यालयांचे

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक

राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन रत्नागिरी:- महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम

error: Content is protected !!