Thursday July 9, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

गावखडी सुरुबनात मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावरती सुरू बनात मद्य प्राशन करणाऱ्या तिघांविरुद्ध पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीद

द् पॉवर ऑफ मीडिया फ़ाऊंडेशनचे पुरस्कार जाहिर

पत्रकार सन्मान दुर्गेश आखाडे, पत्रकार भूषण कोमल कुळकर्णी- कळंबटे रत्नागिरी : द् पॉवर ऑफ मीडिया फ़ाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने

नांदगाव येथे आढळलेल्या मनोरुग्णाचा रत्नागिरीत मृत्यू

रत्नागिरी: विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या दुर्जन रिदास (वय सुमारे ३० वर्षे) या युवकाचे रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्याचे

मसाला व्यापाराच्या व्यवहारातून डोक्यात घातला लोखंडी रॉड

रत्नागिरी ः मसाल्याच्या व्यापारा संबंधीत देवाण-घेवाणीवरुन मोठ्याने बोलण्याचा रागातून लोखंडी रॉडने डोक्यात मारुन दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा – खासदार सुनील तटकरे रत्नागिरी, : ज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांबाबत विम्याची

रत्नागिरी येथे किन्नर अस्मिता स्वयं सहाय्यता बचत गट स्थापन

नव्या क्षितिजाच्या शोधात किन्नर! रत्नागिरी : समाजात किन्नर म्हणजे कायम हिणवलं जाणारे व्यक्तित्व! याच किंन्ररांच्या माणूस म्हणून जगण्याचे वास्तवताली या

गावठी दारु विक्री प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी: शहरातील साळवी स्टॉप ते चर्मालयाकडे जाणाऱ्या एका आंब्याच्या झाडाखाली निर्जन ठिकाणी पोलिसांनी हातभट्टीची दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत

पुणे येथे झालेल्या पुरषोत्तम करंडक स्पर्धेत रत्नागिरीच्या सुपुत्राची चमकदार कामगिरी

रत्नागिरी : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‘यात्रा’

हातीस येथील बाबरशेख क्रिडा मंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : बाबरशेख क्रिडा मंडळ, हातिस आयोजित रक्तदान शिबिर शनिवार २८ डिसेंबर रोजी पार पडले. या रक्तदान शिबिरात एकूण ३०

माझे कमी जास्त झाल्यास जबाबदारी सरकारची: राजन साळवी

रत्नागिरी : शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उपनेते व कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी सरकार बदललं आणि आपली वाय

error: Content is protected !!