Friday July 10, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे MBBS चे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी

एसटीच्या भंगाराचे भाडे प्रतिदिन २० हजार

रत्नागिरी : एस. टी. च्या विभागीय कार्यशाळा आवारातील भंगार लिलावात राज्यातील तब्बल २४ भंगार व्यावसायिकांनी भाग घेतला. भंगाराचा लिलाव झाल्यानंतर

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात शिवजयंती साजरी

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र विभाग आणि

कोकण रेल्वे मार्गावर रो-रो सेवेला उदंड प्रतिसाद

खेड : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडने १९९९ पासून कोकण मार्गावर सुरू केलेल्या रो-रो सेवेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. ‘रो-रो’ सेवांच्या

अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ :मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून

३५ कोटींचे ‘बसरा’ जहाज अवघ्या दाेन कोटींना भंगारात जाणार

रत्नागिरी:- शहरातील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तब्बल पाच वर्षांनंतर हे

भागोजीशेठ कीर पुण्यतिथीनिमित्त सहभोजन, सहभजनाचा कार्यक्रम

रत्नागिरी : भक्तीभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या 81 व्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्यावतीने 24 फेब्रुवारी रोजी रॅली,

वन विभागाने पर्यटनावर आधारित आरेवारेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा

जिल्हा नियोजनमधून 5 कोटी निधी – पालकमंत्री डॉ.उदय सामंत रत्नागिरी, : वन विभागाने परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावर आधारित

प्लास्टीक मुक्तीसाठी ८४६ ग्रामपंचायती सरसावल्या

रत्नागिरी: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या नियोजनानुसार शंभर दिवस उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामधील

गहाण ठेवलेला धनुष्यबाण बंधनमुक्त केला: ना.एकनाथ शिंदे

रत्नागिरी: कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता व आजही आहे, हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. आपल्याला शिवसेना अधिक भक्कम करायाची

error: Content is protected !!