Friday July 10, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बालविज्ञान केंद्रात साकारला कोकणातील पहिला ‘विज्ञान बगीचा’

रत्नागिरी : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर या बालविज्ञान केंद्रात कोकणातील पहिला ‘विज्ञान

पानवळ ग्रामपंचायतीने लोकसहभागातून केली अनेक बंधाऱ्यांची उभारणी

रत्नागिरी: नदी, ओढ्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी रत्नागिरी पंचायत समितीने जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार मिशन बंधारे मोहीम हाती घेतली आहे.

गावडे आंबेरे पाटीलवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

रत्नागिरी : तालुक्यातील मौजे गावडे आंबेरे पाटीलवाडी येथील निलेश मधुकर पाटील यांच्या घराच्या समोर विहिरीमध्ये भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या हा

शिरगाव शिवरेवाडी येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव येथील श्री भवानीरुद्र सोमेश्वराचा महाशिवरात्री उत्सव शके १९४६ माघ कृ. ११ पासून फाल्गुन शु. १ म्हणजेच

पुन्हा एकदा उबाठाला गतवैभव प्राप्त होणार

रत्नागिरी : “संघटना वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी आपआपसातले मतभेद विसरून

अनुलोमतर्फे रत्नागिरीत महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याला मिऱ्या येथून जल्लोषात प्रारंभ

रत्नागिरी : प्रयागराज येथे सुरू असलेल्या पवित्र महाकुंभ पर्वात आतापर्यंत ६० कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. मात्र काही कारणांना सर्वांनाच

वाटद एमआयडीसीच्या भूसंपादनाला स्थानिक ग्रामस्थांचा कडाडून विरोध

रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद एमआयडीसीच्या भूसंपादनाला येथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. भूमी अभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि

महामार्गावर ट्रकच्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बाव नदीजवळ सळई वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच

पोलीस विभागाला प्राप्त 10 स्कॉर्पिओ, 14 ई बाईक, व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण

संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणणार –पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी : मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे

आंबा बागेत कामासाठी असलेल्या नेपाळ्याने मोबाईल चोरला

रत्नागिरी ः आंबा बागेच्या कामासाठी आलेल्या नेपाळ्याने २४ हजाराचा मोबाईल पळविला. राजापूर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!