Sunday July 12, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

श्रवण क्षमतेची सर्वांनी काळजी घ्यायला हवी – जागतिक श्रवणदिनी : डॉ.कश्मीरा चव्हाण यांचे प्रतिपादन

अली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्था मुंबई, रत्नागिरी : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने,

जिल्ह्यात जलजीवनसाठी हवेत आणखी ७६ कोटी

रत्नागिरी : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात घराघरांमध्ये पाणी पुरवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात

बेदरकार दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून पुढील दुचाकीला मागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

कोकणात काजू उद्योगाचे होणार पुनरुज्जीवन

दापोली: कोकणातील काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन करणे तसेच काजू प्रक्रियादार, उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आणि कोकणात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी ‘सीसीआयएफ’ या संस्थेने

“माविम”तर्फे गणपतीपुळे येथे बचत गट प्रदर्शन

५५ गटांचा सहभाग : विदेशी पर्यटकांची भेट, शहरात बचतगटांना कायमस्वरूपी गाळे रत्नागिरी : राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभाग अंतर्गत रत्नागिरी

शिवाजी विद्यापीठातील 72 सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला पुन्हा वेग

रत्नागिरी : अकृषक विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या भरतीवरील बंदी राज्यपाल कार्यालयाने नुकतीच उठवली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील 72 सहायक

उमरे धरणातील पाणीसाठा घटला दिवसाआड पाणी ; दहा गावांची पाण्यासाठी वणवण

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील तेलीवाडी तलावाला भगदाड पडल्याने गेली दोन वर्ष उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेवर अवलंबून असणाऱ्या दहा गावांना पाणीटंचाईचा सामना

साप्ताहिक कोकण मीडियाला मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

रत्नागिरी : मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रत्नागिरीच्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला

*संकेता सावंत यांच्या खेळाडूंचे सुयश

तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन एक्झाम उत्तीर्ण रत्नागिरी – अभ्युदय नगर, नाचणे रोड येथील संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील पाच खेळाडूंनी

महायुती सरकार विरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे तीन मार्च रोजी लाक्षणिक उपोषण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावेत, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची मागणी रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ

error: Content is protected !!