Friday July 10, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

उन्हाच्या तीव्र झळांनी रत्नागिरीकर हैराण

दुपारी रस्ते, बाजारपेठा ओस रत्नागिरी उन्हाच्या तीव्र झळांनी रत्नागिरीकर अक्षरशः हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत तर अतिउष्णतेमुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही

जि. प.च्या अभियानात ११ लाखाचा अपहार करणाऱ्या दोघींना अटक

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार करणाऱ्या तत्कालीन प्रभाग संघ व्यवस्थापक दोघा

मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्रशान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीची रिक्षाला धडक ; संशयित महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी, ः शहरातील जयस्तंभ येथे वाहतूक कोंडीमुळे थांबलेल्या रिक्षाला दुचाकीची धडक झाली. स्वतःच्या व रिक्षातील प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या महिलेविरुद्ध

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत दामले विद्यालय नूतन इमारतीचे भूमिपूजन

_रत्नागिरी बदलतंय…बदललंय..दोन वर्षात स्मार्ट शहर- पालकमंत्री डॉ. उदय सामंत_ रत्नागिरी, : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये

रत्नागिरीतील उबाठा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत शनिवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता

प्रवाहाविरुद्ध उभ राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपाचा बालेकिल्ला बनेल

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची ग्वाही रत्नागिरी : स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून

मालगुंड येथे शेतकऱ्यांना रक्षक सापळे वाटप

कृषी विभागाचा उपक्रम गणपतीपुळे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी 11 मार्च रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सिंधूरत्न योजनेअंतर्गत आंबा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत जय भीम पदयात्रा

रत्नागिर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रविवारी, १३ एप्रिल रोजी रत्नागिरी शहरात जय भीम पदयात्रेचे आयोजन करण्यात

आफ्रिकाच्या समुद्रात अपहरण झालेल्या दोन रत्नागिरीतील तरुणांची सुटका

रत्नागिरी : कॅमेरून मधील डुआला येथे जाणाऱ्या ‘बिटु रिव्हर’ या बिटुमेन जहाजावर चढल्यानंतर पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून समुद्री चाच्यांनी तामिळनाडू आणि

error: Content is protected !!