Saturday July 11, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

भव्य ‘शौर्यवंदना तिरंगा रॕली’ संपन्न; रत्नागिरीकरांचा मोठा सहभाग

रत्नागिरी:- पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करुन पाकिस्तानला अद्दल घडविली. अशा पराक्रमी भारतीय

रत्नागिरीत येत्या १५ दिवसात शिवसेनेत मोठा प्रवेशः ना. सामंत

रत्नागिरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होवू घातलेल्या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा चंग बांधण्यात आल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत

बसरा स्टारचा मिऱ्यावर मुक्काम वाढला

रत्नागिरी: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचा मुक्काम अजून वाढला आहे. २ जून २०२५ या

बाळाच्या हत्येप्रकरणी संशयितेला जामीन

जयगड येथे प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाची हत्या रत्नागिरी : प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या मातेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर

रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, मुंबई येथे बदली झाली

वाटद येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड

रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड-वाटद येथे विनापरवाना गावठी दारुची विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ५४० रुपयांची पाच लिटर दारु

जिल्ह्यातील पाच तालुके टंचाईग्रस्त म्हणून घोषित

९० वाड्यांमध्ये १४ टँकरने पाणीपुरवठा रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र,

न्यू ईरा इंग्लिश स्कुल सैतवडेचा दहावीच्या शंभर टक्के निकाल

रत्नागिरी : न्यू ईरा एज्युकेशन सोसायटी सैतवडे संचलित न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला आहे.

संशयिताचा मोबाईल करणार अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश

नावे समोर येण्याच्या भीतीने अनेकांचे धाबे दणाणले रत्नागिरी नजीकच्या खेडशी येथे रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस

वयस्करांच्या समस्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन रत्नागिरी:- निसर्गसंपन्न असणाऱ्या वृध्दाश्रमात येणाऱ्या वृध्दांचे पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या

error: Content is protected !!